Tag Archives: if there was manage then this time could not be come

जयंत पाटील यांचा आरोप, ८० लाख लाभार्थी महिलांना लाडकी बहिण योजनेतून बाद राज्यावर आलेल्या मोठ्या आर्थिक संकटाचे द्योतक आहे, शासनाने या योजनेचे आधीच नियोजन केले असते तर ही वेळ आली नसती

राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या तब्बल ८० लाख लाभार्थी महिलांना ई केव्हायसी न केल्याचे कारण देत अपात्र ठरवले आहे. ८० लाख लाभार्थी महिलांना लाडकी बहिण योजनातून बाद करणे राज्यावर आलेल्या मोठ्या आर्थिक संकटाचे द्योतक आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केले. …

Read More »