लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली. महाराष्ट्रासह, उत्तर प्रदेश आणि इतर हिंदी भाषिक राज्यांमध्ये इंडिया आघाडी आणि घटकपक्षांना मतदारांना चांगल्यापैकी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. मात्र ज्या भाजापाने ४०० पारचा नारा दिला होता. त्या भाजपाला ४०० काय आता २५० जागा मिळणेही अवघड होऊन बसला आहे. तर इंडिया आघाडीच्या विजयी …
Read More »लोकसभा निवडणूकीच्या निकालात इंडिया आघाडीने एनडीएचा कल तोडला अनेक राज्यात एनडीए पिछाडीवर, उत्तर प्रदेशात मोदींचा लीड घटला
लोकसभा निवडणूक २०२४ साठी सात टप्प्यात मतदान पार पडल्यानंतर जाहिर करण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपा प्रणित एनडीए आघाडीला बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. तसेच तिसऱ्यांदा भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए बहुमतात येईल आणि पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा विराजमान होतील असाही अंदाज व्यक्त करण्यात येत होता. …
Read More »मतमोजणीच्या वेळेत इंडिया आघाडीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक लोकसभा निवडणूकीच्या निकालाची उत्सुकता
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार आहे. ४ जून रोजी निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर चर्चा करण्यासाठी आणि रणनीती ठरवण्यासाठी बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक उद्या संध्याकाळी किंवा बुधवारी सकाळी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. १ जून रोजी काँग्रेस प्रमुख …
Read More »७ वा टप्पा, मोदींच्या अविभाजीत लक्षासाठी तयार केलेला टप्पा राओआ पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये वाढू शकते
७२ वर्षांतील सर्वात प्रदीर्घ निवडणूक अखेरीस सात राज्यांतील ५७ मतदारसंघांत आणि चंदीगडच्या केंद्रशासित प्रदेशातील मतदानाने संपली. तीन राज्यांमध्ये – उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल मध्ये – सहा आठवडे आणि सात टप्प्यांपेक्षा जास्त काळ लोकसभा निवडणूका सुरु होत्या. प्रत्येक कृतीचे प्रतिध्वनी पुढच्या निवडणूकीच्या टप्प्यात उमटत आहेत. ओडिशा आणि झारखंडसाठी हा …
Read More »१ जूनच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला ममता बॅनर्जी गैरहजर जाहिर सभेत बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची माहिती
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी सांगितले की त्या १ जून रोजी दिल्लीत होणाऱ्या इंडिया ब्लॉकच्या बैठकीत सहभागी होणार नाहीत. कारण त्या राज्यातील निवडणुकांमध्ये आणि चक्रीवादळ रेमालमुळे व्यस्त असतील. कोलकाता येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बँनर्जी म्हणाल्य़ा की, “इंडिया गटाने आधी सांगितले होते की …
Read More »अतुल लोंढे यांची टीका,… एनडीएच्या घटक पक्षात चलबिचल अजित पवारांनाही पराभवाची चाहूल, सहकारी सोबत राहतील का याची चिंता
भारतीय जनता पक्षाचे सरकार ४ जूनला पुन्हा सत्तेत येणार नाही हे स्पष्ट झालेले आहे. अब की बार ४०० पार, च्या कितीही गप्पा मारल्या तरी देशात तशी परिस्थिती नाही. लोकसभा निवडणुकीतील पराभव दिसत असल्याने भाजपाच्या सहकारी पक्षांमध्येही चलबचल वाढू लागली आहे. कारण ४ जूनला एनडीएचा पराभव होऊन इंडिया आघाडीचेच सरकार येणार …
Read More »पंतप्रधान मोदीकडून विरोधकांसाठी अपशब्द “मुजरा”, तर विरोधकांचा पलटवार देशातील पंतप्रधान पदावरील व्यक्तीकडून अपशब्दाचा वापर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी इंडिया आघाडीवर मुस्लीम व्होटबँकेसाठी लांगुचालन करण्याच्या गोष्टीला मुघल काळात राजे किंवा उच्चभ्रू लोकांसाठी गणिकांद्वारे केलेल्या ‘मुजरा’शी तुलना केली. पंतप्रधान मोदींच्या या टिप्पणीवर विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत याला “दुर्दैवी” आणि “पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा कमी करणारे” वक्तव्य केल्याचा टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. बिहारमधील …
Read More »उद्धव ठाकरे यांची खोचक टीका, ४ जूनपासून जुमला पर्व संपणार…
महाराष्ट्रातील पाचव्या अर्थात शेवटच्या टप्प्यातील लोकसभा निवडणूकीसाठी २० मे २०२४ रोजी मतदान पार पडणार आहे. या पाचव्या टप्प्यासाठी आज संध्याकाळी प्रचाराची मुदत संपणार आहे. या पार्श्वभूमीवर आज इंडिया आघाडीच्या वतीने ग्रॅड हयात येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मल्लिकार्जून खर्गे आणि शरद पवार यांनी काँग्रेसची भूमिका मांडल्यानंतर उद्धव ठाकरे …
Read More »ममता बॅनर्जी म्हणाल्या, आमचा पक्ष इंडिया ब्लॉक मध्येच तर अधीर रंजन चौधरी यांची स्पष्टोक्ती…
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी स्पष्ट केले की त्यांचा पक्ष अजूनही विरोधी पक्षांच्या इंडिया ब्लॉकचा एक भाग आहे. केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी आपला पक्ष इंडिया ब्लॉकला बाहेरून पाठिंबा देईल असे जाहिरही केले. त्यानंतर एका दिवसाच्या अंतराने काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, ममता बॅनर्जी राष्ट्रीय राजकारणात आपले …
Read More »पंतप्रधान मोदी यांचे आव्हान, इंडी आघाडीचा ‘मिशन कॅन्सल’ कार्यक्रम हाणून पाडा
सत्ता मिळाली तर कलम ३७० पुन्हा स्थापित करणार, मोदी सरकारने आणलेला सीएए कायदा रद्द करणार, मोदी सरकारने तिहेरी तलाक प्रथेविरुद्ध आणलेला कायदा रद्द करणार आणि किसान सन्मान निधीतून शेतकऱ्यांना मिळणारा निधी रद्द करणार, मोफत धान्य योजना रद्द करणार असे काँग्रेस आणि इंडी आघाडीने जाहीर केले आहे. आम्ही देशातील ५५ कोटी …
Read More »
Marathi e-Batmya