भारतातील पावसाळ्यात ऑक्टोबरमध्ये सामान्यपेक्षा १५ टक्के जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मंगळवारी दिली. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, ऑक्टोबरमध्ये पूर्व-ईशान्य आणि वायव्य भारतातील बहुतेक भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे, तर देशाच्या इतर भागात कमाल तापमान सामान्य ते सामान्यपेक्षा कमी राहण्याची …
Read More »मुंबईसह या जिल्ह्यांमध्ये आणि घाट परिसरात २४ तासाचा मान्सून रेड अलर्ट पुढील २४ तासासाठी पुणे घाट भागात रेड अलर्ट
राज्यात पुढील २४ तासासाठी पुणे घाट भागात मान्सूनचा रेड अलर्ट देण्यात आला असून पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, या जिल्ह्यात तसेच सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात मान्सूनचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे …
Read More »पुणे घाट परिसरात पुढील २४ तासाकरिता ऑरेंज अलर्ट कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा
कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) मार्फत उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली. राज्यात …
Read More »रायगड जिल्ह्यास पुढील २४ तासांसाठी रेड अलर्ट रत्नागिरी जिल्ह्यात काल ११२.७. मिमी पावसाची नोंद
भारतीय हवामान व विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार २४ तासाकरिता रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये (१६ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) रत्नागिरी जिल्ह्यात ११२.७. मिमी पाऊस झाला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११०.७ मिमी, मुंबई शहर …
Read More »हवामान खात्याचा मुंबई, ठाणे, पालघरसाठी ऑरेंज अलर्ट, तर रायगडसाठी रेड अलर्ट दडी मारलेल्या पावसाची काल रात्री पासून महाराष्ट्राच्या बहुतांष भागात हजेरी
आयएमडीने पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट क्षेत्रासह रायगडसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने पुढील १६ तासांत रायगडमधील काही ठिकाणी आणि पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट भागात अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवताना रेड अलर्ट जारी केला आहे आणि मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने सोमवारी दुपारी (१६ …
Read More »भारतीय हवामान खात्याचा इशारा, राज्यातील या भागात अतिवृष्टी ३० जून ते ३ जुलै च्या चार कालावधीत बरसणार
हवामान खात्याने सौराष्ट्र, कच्छ, केरळ, तामिळनाडू आणि किनारी आणि दक्षिण आतील कर्नाटकात २९ जून ते १ जुलै या कालावधीत वेगळ्या मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर गुजरात, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात २९ जून ते ३ जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात ३० जून …
Read More »हवामान विभागाचा इशारा रेमाल चक्रिवादळ मध्यरात्री धडकणार पूर्वेकडील भागाला आणि दक्षिण भारताला फटका बसण्याची शक्यता
आगरतळा येथील भारतीय हवामान विभागाने अर्थात आयएमडी IMD भारताच्या ईशान्येकडील प्रदेश आणि बांगलादेशच्या किनारी भागासाठी तीव्र चक्रीवादळाचा इशारा जारी केला आहे. रेमाल चक्रीवादळ रविवारी बंगालमध्ये धडकण्याची शक्यता आहे. २६ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीच्या प्रदेशात चक्रीवादळाचा अपेक्षित भूभाग येण्याचा अंदाज आहे. चक्रीवादळ त्याच्यासोबत अत्यंत मुसळधार पाऊस …
Read More »आणखी काही दिवस या जिल्ह्यात राहणार अवकाळी पाऊसाचा मुक्काम…
मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावत आधीच उन्हाच्या तडाक्याने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना चांगलाच तडाखा देण्यास सुरुवात केली असल्याने रब्बी हंगामात हाता तोंडाशी आलेले पीक हातचे वाया जाण्याची शक्यता निर्माण होण्याची झाली आहे. त्यातच आज भारतीय हवामान खात्याने इशारा देत आणखी काही दिवस अवकाळी पाऊस राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. …
Read More »हवामान खात्याचा इशाराः पारा ४० सी पार, उष्णतेची लाट येण्याची शक्यता
राज्यात फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच उन्हाची काहीली वाढायलला सुरुवात झाली आहे. आधीच राज्यात पावसाने कमी प्रमाणात हजेरी लावल्याने पाण्याचे दुर्भिक्ष भेडसावू लागले आहे. त्यातच देशातील निवडणूक आचारसंहितेची घोषणा केल्यापासून तर महाराष्ट्रासह देशातील राजकिय वातावरण चांगलेच वाढायला लागलेले असतानाच वातावरणातील उष्मा चांगलाच वाढत आहे. मार्च महिन्याच्या अखेरीसच राज्यातील उन्हाच्या पाऱ्याने ४० …
Read More »राज्यात पावसाचा जोर ओसरला पुढील २४ तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट किंवायेलो अलर्ट नाही
भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसारराज्यात पावसाचा जोर ओसरला असून पुढील २४ तासांकरिताराज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट किंवा येलो अलर्ट देण्यात आलेला नाही, अशी माहिती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून प्रसिद्धीस देण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ६५ मिमीपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला असून ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील काही महत्वाच्या धरणांचा पाणीसाठा (दलघमी) …
Read More »
Marathi e-Batmya