या आठवड्याच्या सुरुवातीला अर्थात सोमवारी खराब वातावरणात अडकलेल्या इंडिगोच्या दिल्ली ते श्रीनगर विमानाच्या वैमानिकांना भारतीय हवाई दल तसेच लाहोरच्या हवाई वाहतूक नियंत्रण टॉवरने खराब हवामानातून बचाव करण्यासाठी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्यास नकार दिला होता, असे डीजीसीएने शुक्रवारी (२३ मे २०२५) रोजी सांगितले. तथापि, संरक्षण दलाच्या सूत्रांनी या दाव्याचा काही …
Read More »
Marathi e-Batmya