लोकसभेत अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या गोंधळानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर अमेरिकेसोबतच्या नुकत्याच झालेल्या व्यापार करारावरून हल्ला चढवला आणि सरकारला याची लाज वाटली पाहिजे असे म्हटले. त्यावर तीव्र हल्ला चढवत राहुल गांधी म्हणाले की, केंद्राने “भारत विकला”, तसेच अमेरिकन वस्तूंना प्रवेश देऊन सरकारने शेतकऱ्यांचे जीवनमान …
Read More »
Marathi e-Batmya