मुंबई : प्रतिनिधी नव वर्षाला १५ दिवस पूर्ण होत आले तरी मुंबईतील अपघातांचे सत्र काही केल्या थांबायला तयार नाही. सांगली जिल्ह्यात ट्रँक्टर आणि क्रुज जीपला झालेल्या अपघातात सहा पैलवानांचा मृत्यू झाल्याची घटना होवून काही तासांचा अवधी होत नाही. तोच मुंबई महानगर प्रदेशातील डहाणू येथील समुद्रात बोट उलटून झालेल्या अपघातात ३ …
Read More »