मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मदारी समाजातील नागरीकांना हक्काचे घर देण्यासाठी राज्य सरकारकडून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत पहिली गृहनिर्माण योजना अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा येथे सुरु करण्यात येणार असून या योजनेअंतर्गत आज २० घरासाठी प्रत्येकी पाच गुंठे जागा आणि प्रत्येकाला ७० हजार रुपये अशा स्वरूपात …
Read More »
Marathi e-Batmya