मुंबई : प्रतिनिधी मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात झालेला गोंधळ आणि त्यात विद्यापीठ प्रशासनाचा गलथानपणा आदी गोष्टींमुळे माजी कुलगुरू संजय देशमुख यांची कारकिर्द वादग्रस्त ठरली. त्यामुळे देशमुखांना निरोप देत नव्या कुलगुरूचा शोध घेण्याचे आदेश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्य सरकारला देत त्याकरीता नवी समितीही स्थापन केली. अखेर दोन-तीन …
Read More »
Marathi e-Batmya