राज्यसभेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपा नेते अमित शाह यांनी माफी मागावी या मागणीसाठी काँग्रेस-इंडिया आघाडीकडून आजही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हाती धरत आंदोलन केले. तसेच विजय चौकापासून ते संसदेच्या प्रवेशद्वारापर्यंत काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून एक मोर्चाही काढण्यात आला. दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा …
Read More »रामदास आठवले यांची स्पष्टोक्ती, मोदी- शाहच्या भाजपाने डॉ आंबेडकरांचा सन्मानच केला अमित शहा यांनी नाही ; काँग्रेसनेच अनेकदा डॉ आंबेडकरांचा अवमान केला
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जेंव्हा जेंव्हा सन्मान करण्याची वेळ आली तेंव्हा तेंव्हा काँग्रेस ने पाठ दाखवली आहे.काँग्रेस ने डॉ.बाबासाहेबांचा लोकसभा निवडणुकीत दोनदा पराभव केला.त्यांना भारतरत्न किताब दिला नाही.काँग्रेस केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेते ; संविधानाचे नाव घेते प्रत्यक्ष संविधानाच्या नावाने कोरी पुस्तके वाटतात.फक्त संविधान दाखवतात.संविधान आणि संविधानकार महामानवाला सन्मान …
Read More »वन नेशन वन इलेक्शन विधेयकावर एनडीए सरकार दोन तृतीयांशी बहुमत? नियम काय विधेयक आता संयुक्त संसदीय समितीकडे पाठविणार
भाजपाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने मोठ्या जोषात संसदेत वन नेशन वन इलेक्शन विधेयक संसदेत आज सादर केले. मात्र या विधेयकाच्या निमित्ताने भाजपाच्या एनडीए सरकारच्या पाठिशी दोन तृतीयांशी बहुमत असल्याचे सिद्ध करण्यास अपयशी ठरले. विरोधी इंडिया आघाडीच्या सदस्यांनी तीव्र अक्षेपानंतरही, भाजपाने वन नेशन वन इलेक्शन अर्थात “एक राष्ट्र, …
Read More »प्रियांका गांधी यांचा भाजपाला सवाल, सगळी जबाबदारी पंडीत नेहरू यांची तर मग तुमची काय राज्यघटना ही सुरक्षा आणि न्यायाचे कवच
मागील वर्षापासून देशाच्या स्वातंत्र्यापासून ते स्वातंत्र्यानंतर या देशातील जनतेच्या विकासासंदर्भात ज्या व्यक्तीने घेतलेली भूमिका आणि त्याने केलेली कामे जनतेला माहित आहेत. त्या व्यक्तीने देशाच्या भविष्यासाठी आयआयएम, आयआयटी, एम्स, गेल, भेल यासारख्या असंख्य संस्था उभ्या केल्या त्या व्यक्तीचे नाव पुसून टाकण्याचे काम आणि त्यांचे नाव कायमच्या विस्मरणात ढकलण्याचा प्रयत्न करण्यात येत …
Read More »प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा, रामदास आठवले यांचे मोठे वक्तव्य एनडीएत प्रकाश आंबेडकरांनी सहभागी होण्याचे आवाहन
रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याचे अनेकदा प्रयत्न झाले. मात्र रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य काही होऊ शकले नाही. मात्र केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी निवडणूकीच्या कालावधीत नेहमीच प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्यासोबत भाजपाबरोबर किंवा काँग्रेस आघाडीत सहभागी व्हावे म्हणून आवाहन करत राहिले. मात्र यावेळी रामदास आठवले यांनी एनडीएत प्रकाश आंबेडकरांनी सहभागी व्हावे आणि त्यांना मंत्री पदा …
Read More »अध्यक्ष पदासाठी भाजपाच्या ओम बिर्ला यांच्या विरोधात इंडिया आघाडीचे के सुरेश लोकसभा अध्यक्ष-उपाध्यक्ष पदावरून तिढा कायम बऱ्याच वर्षानंतर पदासाठी निवडणूक
काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला लोकसभा सभागृहाचे उपाध्यक्ष पद देण्याची तयारी दर्शविली तर सत्ताधारी भाजपा प्रणित एनडीए सरकारच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवारा पाठिंबा देण्याची तयारी इंडिया आघाडीने दाखविली होती. मात्र भाजपा प्रणित एनडीएने उपाध्यक्ष पद देण्यास असमर्थता दर्शविल्याने अखेर इंडिया आघाडीकडून अध्यक्ष पदासाठी के सुरेश यांना उमेदवारी जाहिर केली. तर भाजपाकडून अध्यक्ष …
Read More »मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, जनादेशाचा पंतप्रधान मोदींवर कोणताही परिणाम नाही… इंडिया आघाडीने संसदेच्या प्रवेशद्वारापासून काढला राज्यघटना वाचवा मोर्चा
केंद्रात एनडीएचे सरकार स्थानापन्न झाल्यानंतर बहुमत सिध्द करण्यासाठी आणि केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आयोजित पहिल्याच संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. सत्ताधारी एनडीएच्या खासदारांना प्रोटेम अध्यक्ष भर्तहरी महताब यांनी खासदारकीची शपथ दिली. लोकसभेचे कामकाज सुरु होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिले अधिवेशन सुरू होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांना संबोधित केले आणि सांगितले की, जनतेने …
Read More »लोकसभेचे उपसभापती पद न दिल्यास इंडिया आघाडी निवडणूक लढविणार एनडीए सरकारवर दबाव आणण्यासाठी आघाडीची रणनीती
लोकसभा निवडणूकीत एनडीए आघाडीला पूर्ण बहुमत मिळाले. त्यानंतर आता बहुमत सिध्द करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारकडून पावसाळी अधिवेशन बोलावले असून या पावसाळी अधिवेशनातच सभापती आणि लोकसभेच्या उपसभापती पदावरील निवड करण्यात येणार आहे. परंपरेने सभापती पदावर केंद्रातील सरकारकडे असते, तर उपसभापती विरोधी पक्षांना देण्यात येते. मात्र जर उपसभापती …
Read More »अजित पवार यांच्यांकडून पहिल्यांदाच शरद पवार यांच्याबद्दल कृतज्ञपणा व्यक्त काँग्रेसमध्ये त्रास होवू लागल्याने राष्ट्रवादीची स्थापना
साधारणतः ११ महिन्यापूर्वी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत पक्षाच्या उभ्या यंत्रणेवरच अजित पवार यांनी दावा केला. सध्या तरी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस हा अजित पवार यांच्याकडे आहे. लोकसभा निवडणूकीत अजित पवार यांच्या पक्षाला मिळालेले यश आणि केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित …
Read More »नव्या सरकारचा अर्थसंकल्प कसा असेल? आरबीआयने दिले हे पाच मुद्दे जीडीपीचे लक्ष्य वास्तवादी राहणार
पुढील केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ साठी पुढील उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पेक्षा कोण चांगले आहे? भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए NDA सरकारने या वर्षी फेब्रुवारीमध्ये २०२४-२५ साठी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार असून, १८ व्या लोकसभेत सरकारसाठी कमी बहुमताने इलेक्टोरल नंबर गेमने समीकरण पूर्णपणे बदलले आहे. भाजपाची स्वतःची संख्या २७२ …
Read More »
Marathi e-Batmya