आरबीआय अर्थात भारतीय रिझर्व्ह बँक नवीन नियमांवर विचार करत असल्याचे वृत्त आहे जे कर्जदारांनी त्यांचे ईएमआय पेमेंट न केल्यास कर्जदारांना क्रेडिटवर खरेदी केलेले मोबाइल फोन रिमोटली लॉक करण्याची परवानगी देतील. रॉयटर्सच्या अहवालानुसार, हा प्रस्ताव बुडीत कर्जाच्या वाढत्या पातळीला तोंड देण्यासाठी आहे आणि त्यामुळे ग्राहकांच्या हक्कांवर वादविवाद होण्याची अपेक्षा आहे. विशेष …
Read More »नितेश राणे म्हणाले, मत्स्यखाद्य खरेदीसंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना लागू सरकारच्या सहाय्याने प्रकल्प उभारले
मत्स्यखाद्य खरेदीसंदर्भात नवीन सूचनांमुळे राज्यातील मत्स्य प्रकल्प अधिक कार्यक्षम होतील तसेच स्थानिक उत्पादकांनाही चालना मिळेल. गुणवत्तापूर्ण व सुरक्षित मत्स्यखाद्यामुळे उत्पादनात वाढ होऊन राज्यातील मत्स्यव्यवसाय अधिक सक्षम व स्वावलंबी होईल, असा विश्वास मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे व्यक्त केला आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या मत्स्यखाद्य खरेदीसंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार …
Read More »सेबीकडून नवी नियमावली जाहिर आता कराराचा आकार १५ लाखावर आणत साप्ताहिक एक्सपायरी
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात SEBI ने उच्च-जोखीम वायदे आणि पर्यायांचे (F&O) नियमन करण्यासाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे आणली आहेत. मंगळवारी, मार्केट रेग्युलेटरने सांगितले की ते कराराचा आकार ५-१० लाख रुपयांवरून १५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यापासून ते साप्ताहिक एक्सपायरी प्रति एक्सचेंज एक पर्यंत मर्यादित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे लागू करणार आहेत. …
Read More »आरबीआयने कर्जदार आणि बँकासाठी जारी केले हे नियम आता कर्जदाराला २१ दिवसांचा किमान मिळणार कालावधी
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने १५ जुलै रोजी कर्जदारांच्या खात्याला फसवणूक म्हणून जाहिर करण्यापूर्वी ‘नैसर्गिक न्याय’ वरील सर्वोच्च न्यायालयाचा २०२३ च्या निकालाचा समावेश करण्यासाठी फसवणुकीच्या वर्गीकरणावर सुधारित मुख्य निर्देश जारी केले. १५ जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या मास्टर परिपत्रकात फसवणूक जोखीम व्यवस्थापनाच्या बाबतीत बोर्ड आणि वरिष्ठ व्यवस्थापनाच्या भूमिका आणि …
Read More »पीएम किसानचा लाभ वडील आणि मुलाला एकत्र मिळणार? हा आहे नियम केंद्र सरकारचा नवा नियम
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये मिळतात.ही रक्कम शेतकऱ्यांना तीन हप्त्यात दिली जाते. शेतकऱ्यांना एका हप्त्यात २,००० रुपये मिळतात.नुकताच या योजनेचा १४ वा हप्ता देण्यात आला आहे. आता शेतकरी १५ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. या योजनेचा लाभ …
Read More »पदुम मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निर्देश, गोवंश प्रजनन नियमावली तयार करा आदर्श गोवंश प्रजनन नियमावलीबाबत ५ मेपर्यंत हरकती मागवा
गाय, म्हैस यांचे दूध वाढण्यासाठी आणि उच्च गुणवत्तेचे प्रजनन योग्य नर तयार करण्यासाठी गोवंश प्रजनन नियमावली राज्य शासन तयार करीत आहे. मात्र पशुपालक, गोपालकांच्या गैरसमजुती दूर करण्यासाठी आदर्श गोवंश प्रजनन नियमावलीबाबत ५ मे २०२३ पर्यंत हरकती मागविण्याची सूचना पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी केली. शिवाय …
Read More »राज्य सरकारचा मोठा निर्णय: नव्याने निर्बंध आणि मार्गदर्शक तत्वे जारी, अन्यथा दंड सार्वजनिक कार्यक्रम व प्रवासाबाबत राज्य शासनाची मार्गदर्शक तत्वे जारी
मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोविड १९ या आजाराचे रूग्ण कमी झाल्यामुळे राज्य शासनाने आर्थिक, सामाजिक, मनोरंजन व सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंध पूर्णतः लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी शिथिल केले आहेत.राज्य शासन तसेच केंद्र शासनाकडून वेळोवळी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन सेवा देणारे, मालक, परवानाधारक तसेच आयोजक यासह सर्व सेवा घेणारे, ग्राहक, अतिथी अभ्यागत यांनी करावयाचे आहे. आज जारी …
Read More »missionbeginagain च्या २ ऱ्या टप्प्यात हे आहेत नवे नियम मास्क आणि किमान ६ फुटाचे अंतर बंधनकारक
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोना विषाणूला आणखी मोठ्या प्रमाणावर रोखण्यासाठी missionbeginagain चा दुसरा टप्पा जाहीर केला आहे. या टप्प्यात शासकिय कार्यालयांमध्ये १५ टक्केपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालये चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच मद्यविक्रीला ऑनलाईन किंवा इतर पध्दतीने विक्री करण्याची परवानगी देण्यात आली असून या २ ऱ्या टप्यात खालीलप्रमाणे नियम राहणार …
Read More »
Marathi e-Batmya