Breaking News

Tag Archives: NITI Ayog CEO said 2030 indian economy will double

निती आयोगाचे सीईओ सुब्रम्हण्यम म्हणाले, २०३० मध्ये अर्थव्यवस्था दुप्पट २०२६-२०२७ मध्ये तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

२०३० पर्यंत भारत आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार सहज दुप्पट करू शकेल, असे निती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांनी बुधवारी सांगितले. पब्लिक अफेअर्स फोरम ऑफ इंडिया (PAFI) द्वारे आयोजित एका कार्यक्रमात, बीव्हीआर सुब्रह्मण्यम म्हणाले की, हवामान बदल ही भारतासाठी हवामान तंत्रज्ञानात अग्रेसर होण्याची संधी आहे. आपली अर्थव्यवस्था २०३० पर्यंत सहज दुप्पट व्हायला …

Read More »