Tag Archives: Odisha

डाना चक्रिवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये एकाचा मृत्यू, दोन लाखा नागरिकांना हलवले मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांची माहिती

“डाना” हे तीव्र चक्रिवादळ १२ किमी प्रतितास वेगाने उत्तर-वायव्य दिशेने सरकले आणि उत्तर किनारपट्टी ओडिशाच्या मध्यभागी, धमारा पासून १५ किमी उत्तरेस आणि हबलीखाटी निसर्ग छावणीच्या (भितरकनिका) उत्तर-वायव्येस ३० किमी अंतरावर असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) एक्स X वर पोस्ट केले. तसेच पश्चिम बंगालमध्ये डाना या चक्रिवादळात एकाचा मृत्यू झाल्याचे …

Read More »

४६ वर्षानंतर पुरीचे रत्न भांडार पुन्हा उघडले खजिना उघडण्याचा रितसर परवानगीने उघडले रत्न भांडार

ओडिशाच्या पुरी येथील १२व्या शतकातील जगन्नाथ मंदिराचा खजिना रत्न भंडार ४६ वर्षांनंतर रविवारी दुपारी पुन्हा उघडण्यात आला. ओडिशा सरकारने स्थापन केलेल्या ११-सदस्यीय समितीचे सदस्य रविवारी दुपारी जगन्नाथ मंदिरात त्याचा आदरणीय खजिना पुन्हा उघडण्यासाठी दाखल झाले. तिजोरीत प्रवेश करणाऱ्यांमध्ये ओरिसा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश विश्वनाथ रथ, श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाचे (SJTA) …

Read More »

ओरिसाचे मुख्यमंत्री म्हणून मोहन माझी यांनी घेतली शपथ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथग्रहण सोहळा

मोहन माझी यांच्या नेतृत्वाखाली ओडिशातील पहिल्या भाजपा सरकारचा शपथविधी सोहळा आज (१२ जून) भुवनेश्वर येथे पार पडला. भुवनेश्वर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभात चार वेळा आमदार आणि आदिवासी नेते मोहन चरण माझी यांनी ओडिशाचे पहिले भाजपा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपाचे ज्येष्ठ नेते …

Read More »

पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित केला ओडिशातील रत्नभांडारचा मुद्दा

लोकसभा निवडणुकीत एनडीए ४०० जागांचा टप्पा पार करणार आणि ओडिशामध्ये डबल इंजिन सरकार बनणार, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्यक्त केला. ५० जागाही मिळवू न शकणारी काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष म्हणून विरोधी बाकावर देखील बसू शकणार नाही अशी खिल्लीही पंतप्रधान मोदी यांनी उडवली. ओडिशातील कंधमाल, बोलंगीर आणि बरगढ …

Read More »

ओडिशा रेल्वे अपघाताचे कारण संयुक्त चौकशीत आले पुढे सिग्नल यंत्रणेतील बिघाड आणि लोको पायलटची चूक कारणीभूत

ओडिशामध्ये घडलेल्या भीषण अपघातात आतापर्यंत २६१ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर, ९०० हून अधिक प्रवासी जखमी आहेत. याप्रकरणी जगभरातून हळहळ व्यक्त केली जातेय. गेल्या दोन दशकतील हा सर्वाधिक भीषण अपघात असल्याचंही म्हटलं जातंय. या सर्व पार्श्वभूमीवर हा अपघात नेमका कसा घडला याबाबत सर्वांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. …

Read More »

रेल्वे मंत्र्याचा तो व्हिडिओ दाखवत काँग्रेसचा सवाल, ते बहुचर्चित ‘कवच’ कोठे गेले ? ओडिशातील रेल्वे अपघातप्रकरणी रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा

ओडिशातील बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ झालेला रेल्वे अपघात शतकातील मोठा अपघात आहे. या अपघातील मृतांची संख्या पाहून मन सुन्न झाले. अपघातात एकही बळी जाऊ नये अशीच अपेक्षा आहे. अपघात रोखणारे महाकवच मोठा गाजावाचा करु आणले होते ते कोठे गेले? एवढा मोठा अपघात झाला त्याची जबाबदारी कोणावर तरी निश्चित झाली पाहिजे. …

Read More »