केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी (२९ जुलै २०२५) लोकसभेत माहिती दिली की २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करणारे तीन पाकिस्तानी दहशतवादी एक दिवस आधी काश्मीर खोऱ्यातील दाचीगाम येथे सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत मारले गेले अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देत पुढे म्हणाले की, स्थानिक लोक …
Read More »भारतीय विमानांसाठी पाकिस्तानी हवाई हद्द बंदी आणखी एक महिन्याने वाढविली पाकिस्तानकडून आजच बंदीचा कालावधी एक महिन्याने वाढवला
पाकिस्तानच्या हवाई वाहतूक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या ताज्या नोटीस टू एअरमेन (NOTAM) नुसार, पाकिस्तानने सोमवारी भारतीय विमाने आणि भारतीय विमान कंपन्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या विमानांसाठी त्यांचे हवाई क्षेत्र बंद करण्याचा कालावधी एक महिन्याने वाढवला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत आणि पाकिस्तानमधील राजनैतिक संबंध बिघडल्याने, पाकिस्तानने २४ एप्रिल रोजी भारतीय विमाने आणि भारतीय विमान …
Read More »पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्यास एनआयएने घेतले ताब्यात जम्मूमधील न्यायालयाने ताब्यात घेण्यास दिली परवानगी
जम्मूमधील एका न्यायालयाने सोमवारी राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) ताब्यात घेण्यास परवानगी दिली. एप्रिलमध्ये पहलगाममध्ये २५ पर्यटक आणि एका स्थानिक व्यक्तीच्या हत्येत सहभागी असलेल्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय, अन्न आणि इतर रसद पुरवल्याच्या आरोपाखाली रविवारी अटक करण्यात आलेल्या दोन काश्मिरी पुरुषांना ताब्यात घेण्यात आले. पहलगामचे रहिवासी परवेझ अहमद जोथर आणि बशीर …
Read More »पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आसरा दिल्याप्रकरणी दोघांना अटक राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून कारवाई
जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ निष्पाप नागरिकांना गोळ्या घालून ठार केल्याच्या दोन महिन्यांनंतर, राष्ट्रीय तपास संस्थेने एनआयए NIA रविवारी जाहीर केले की त्यांनी हल्लेखोरांना आश्रय आणि रसद पुरवल्याचा आरोप असलेल्या दोघांना अटक केली आहे. परवेझ अहमद जोथर आणि बशीर अहमद जोथर अशी या दोघांची नावे आहेत, त्यांनी २२ …
Read More »भाजपाच्या रामचंद्र जांगरा यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसच्या खर्गे आणि जयराम रमेश यांचा हल्लाबोल पहलगाम हल्ल्यातील महिलांबद्दल केली होते वादग्रस्त वक्तव्य
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांवरील राज्यसभा खासदार रामचंद्र जांगरा यांच्या टिप्पणीवर काँग्रेसने रविवारी भाजपावर टीका केली आणि म्हटले की पक्ष नेतृत्वाचे मौन हे त्यांच्या विधानांना “मौन मान्यता” म्हणून पाहिले पाहिजे. पहलगाममध्ये प्राण गमावलेल्या पर्यटकांनी दहशतवाद्यांशी आणि दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या महिलांशी लढायला हवे होते असे रामचंद्र जांगरा यांनी शनिवारी म्हटले. त्यांच्यात …
Read More »काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांना पुन्हा सवाल एक्सवरून विचारला सवाल, तर पवन खेरा यांचा आरोप त्यांच्यामुळे पाकिस्तानी पळून जाण्यात मदत झाली
ज्या दिवशी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी काँग्रेसचे शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील परराष्ट्र व्यवहारावरील संसदीय स्थायी समितीला भारत आणि पाकिस्तानमधील परराष्ट्र धोरणातील घडामोडींबद्दल माहिती दिली, त्याच दिवशी काँग्रेसने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यावर दुटप्पीपणाची टीका केली. काँग्रेसने केलेल्या नव्या राजकिय हल्ल्यात, राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा परराष्ट्र मंत्री डॉ एस …
Read More »विजय वडेट्टीवार म्हणाले की, भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर राष्ट्रीय एकतेसाठी भारतीय सैन्य आणि केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रत्येक कारवाईला पाठिंबा
पहलगाम इथे निष्पाप भारतीयांवर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. त्यात भारतीयांनी आपल्या प्रियजनांना गमावले होते.आज त्या दहशतवादी कारवायांना भारतीय सेनेन चोख उत्तर दिले. भारतीय सशस्त्र दलाच्या कारवाईने दहशतवाद्यांना दिले उत्तर, त्यांच्या धैर्याला सलाम अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, ‘ ऑपरेशन …
Read More »संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भारतीय लष्कराचे कौतुक करत म्हणाले, ‘जिन मोही मारा, तीन मोही मारे पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील कारवाई फक्त दहशतवाद्यांवर
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी छावण्यांवर अचूक हल्ले केल्याबद्दल सशस्त्र दलांचे कौतुक केले आणि म्हटले की ही कारवाई निष्पाप लोकांना मारणाऱ्यांना लक्ष्य करून करण्यात आली. सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ) ५० पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना राजनाथ …
Read More »भारतीय लष्कराकडून पहलगाम हल्ल्याचा पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूरचा बदला पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ले
भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी (७ मे, २०२५) पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला करून ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले, असे एका सरकारी निवेदनात म्हटले आहे. “कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आलेले नाही,” असे निवेदनात म्हटले आहे. तथापि, ज्या दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले आहे ते लष्कर-ए-तैयबा (एलईटी), …
Read More »परराष्ट्र मंत्रालयाची माहिती, कतारचा भारताला पाठिंबा फोनवरून पंतप्रधान मोदी यांच्याशी केली चर्चा
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कतारने भारताला पाठिंबा दिला आहे, ज्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी एका फोन कॉलमध्ये, कतारचे अमीर, शेख तमीम बिन हमद अल-थानी यांनी भारतातील लोकांशी एकता व्यक्त केली आणि जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आज पंतप्रधान …
Read More »
Marathi e-Batmya