पाकिस्तानच्या सिंधू खोऱ्यातील पाण्याचा प्रवाह झपाट्याने कमी झाला आहे, असे सीएनएन-न्यूज१८ ने रविवारी वृत्त दिले. पाकिस्तानच्या अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत प्रमुख धरणांमधून सोडण्यात १५% घट झाली आहे. या मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे प्रमुख जलाशय त्यांच्या मृत साठवण पातळीच्या जवळ पोहोचले आहेत, ज्यामुळे खरीप हंगामाच्या आधीच चिंता निर्माण …
Read More »भारताचा आशियाई विकास बँकेच्याकडून पाकिस्तानला निधी देण्यास विरोध $८०० दशलक्ष मदत पॅकेजवर गंभीर आक्षेप
भारताने आशियाई विकास बँकेच्या-आशियाई डेव्हलपमेंट बँक (ADB) पाकिस्तानसाठी $८०० दशलक्ष मदत पॅकेजवर गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. एडीबी अर्थात आशियाई विकास बँक-एडिबी ADB ने मंगळवारी पाकिस्तानमध्ये आर्थिक शाश्वतता मजबूत करण्यासाठी आणि सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन वाढविण्यासाठी $८०० दशलक्ष मदत कार्यक्रमाला मान्यता दिली. भारताने सीमापार दहशतवादाला पाकिस्तानच्या पुढील आर्थिक आणि सुरक्षा परिस्थितीसाठी मोठा …
Read More »सलमान खुर्शीद यांचा सवाल, देशभक्त होणे कठीण असते का? शिष्टमंडळाचा भाग असलेल्या काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांचेट्विट करत केला सवाल
केंद्र सरकारच्या दहशतवादविरोधी लढ्याची भूमिका मांडणाऱ्या देणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांपैकी एक असलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते सलमान खुर्शीद म्हणाले की, “घरातील लोक राजकीय निष्ठा मोजत आहेत हे दुःखद आहे”. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की जेव्हा अशी शिष्टमंडळे दहशतवादाविरुद्धच्या मोहिमेवर असतात तेव्हा “देशभक्त” होणे इतके कठीण असते का? सलमान खुर्शीद पुढे बोलताना म्हणाले …
Read More »पंतप्रधान मोदी यांचा मध्य प्रदेशात दावा, ऑपरेशन सिंदूर इतिहासातील यशस्वी ऑपरेशन पाकिस्तानमधील दहशतवाद्यावरील कारवाई यशस्वी करून दाखविली
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीचे औचित्य साधत मध्य प्रदेशात एका कार्यक्रमाचे आयोजन तेथील राज्य सरकारच्यावतीने आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी भारताच्या “नारी शक्ती” ला आव्हान देऊन स्वतःचा विनाश घडवून आणला, पहलगाममधील हल्ल्याचा उल्लेख केला जेथे महिलांनी त्यांचे पती मारले जात असल्याचे पाहिले. …
Read More »संरक्षण प्रमुख अनिल चौहान यांची स्पष्टोक्ती, होय हल्ल्याच्या पहिल्या दिवशी विमानांचे नुकसान… ऑपरेशन सिंदूरच्या हल्ल्यानंतर अचानक भारत-पाकिस्तानमध्ये युद्धबंदी, नुकसानीची सविस्तर माहिती देण्यास नकार
पहलगाम येथील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करण्यासाठी भारताने आखलेल्या ऑपरेशन सिंदूर कारवाई करण्यात आली. मात्र ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या पहिल्याच दिवशीच भारताला हवाई नुकसान सोसावे लागले. त्यामुळे भारताने रणनीती बदलली आणि तीन दिवसांनी शेजारील पाकिस्तानशी युद्धबंदीची घोषणा केली. परंतु ही घोषणा करण्यापूर्वी निर्णायक आघाडी …
Read More »भारतीय शिष्टमंडळ ऑपरेशन सिंदूर संदर्भात भेटूनही कोलबिंयाचा पाकिस्तानला पाठिंबा काँग्रेस खासदार शशी थरूर झाले नाराज
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याऐवजी ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करण्याबद्दल कोलंबिया सरकारकडून भारत निराश झाला आहे असे काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी म्हटले आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर देशातील सर्व पक्षिय खासदारांचे भारताचे शिष्टमंडळ जगातील अनेक राष्ट्रांच्या दौऱ्यावर आहे. त्यापैकी काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या …
Read More »अमेरिकेला गेलेल्या शिष्टमंडळाचे प्रमुख शशी थरूर म्हणाले, त्यांना किंमत मोजावी लागेल पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्यांबद्दल बोलताना जबाबदार धरले
पाकिस्तानातून सुरू असलेल्या दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या युद्धाला पाठिंबा देण्यासाठी पाठवलेल्या सर्वपक्षीय पथकाच्या नेत्याने रविवारी न्यू यॉर्कमध्ये म्हटले की, “पाकिस्तानमध्ये बसलेल्या कोणालाही असे वाटणार नाही की ते सीमा ओलांडून चालत जाऊन आपल्या नागरिकांना शिक्षा न होता मारू शकतात” आणि अशा कृत्यांसाठी “किंमत मोजावी लागेल”. “नवीन सामान्यतेची गरज अधोरेखित करताना, काँग्रेस खासदार शशी …
Read More »भारताच्या भीतीने पाकिस्तान चीनच्या मदतीने अणुशस्त्रांचे आधुनिकीकरण करतेय अमेरिकेच्या संरक्षण गुप्तचर विभागाच्या अहवालात दावा
पाकिस्तान चीनच्या लष्करी आणि आर्थिक पाठिंब्याने आपल्या अणुशस्त्रांचे आधुनिकीकरण करत आहे आणि रविवारी अमेरिकन संरक्षण गुप्तचर संस्थेने प्रसिद्ध केलेल्या ताज्या जागतिक धोक्याच्या मूल्यांकन अहवालानुसार, भारताला अस्तित्वाचा धोका म्हणून पाहत आहे. अहवालात नमूद केले आहे की, येत्या वर्षासाठी पाकिस्तानी लष्कराच्या सर्वोच्च प्राधान्यांमध्ये प्रादेशिक शेजाऱ्यांसोबत सीमापार चकमकी आणि त्यांच्या अणुशस्त्रांचे सतत आधुनिकीकरण …
Read More »भारत सरकार पाकिस्तानला दिलेल्या निधीचा मुद्दा जागतिक बँकेकडे नेणार जागतिक बँकेकडून पुन्हा २० अब्ज डॉलर्सचे कर्ज मंजूर होण्याची शक्यता
केंद्र सरकार जून २०२५ मध्ये जागतिक बँकेकडे पाकिस्तानला निधी देण्याचा मुद्दा उपस्थित करणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी एका वृत्तवाहिनीला दिली. जागतिक बँकेकडून या वर्षी जूनमध्ये पाकिस्तानला २० अब्ज डॉलर्सचे कर्ज पॅकेज मंजूर होण्याची अपेक्षा आहे. पाकिस्तानसाठी २० अब्ज डॉलर्सचे कर्ज पॅकेज हे “पाकिस्तान कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्क २०२५-३५” नावाच्या मोठ्या १० …
Read More »अंदमान निकोबार बेटाजवळ भारताकडून नोटम जारी क्षेपणास्त्र चाचणी पूर्ण होईपर्यंत विमान वाहतूकीला बंदी
अंदमान आणि निकोबार बेटांजवळील विमान मार्ग शनिवारपर्यंत बंद राहतील कारण भारत एक सामरिक क्षेपणास्त्र चाचणीची तयारी करत आहे, असे भू-गुप्तचर तज्ञ डेमियन सायमन यांनी सांगितले. २३-२४ मे रोजी बंगालच्या उपसागर आणि अंदमान समुद्रावरील हवाई वाहतूक तात्पुरती प्रतिबंधित करण्यासाठी एअरमेनला नोटीस (NOTAM) जारी करण्यात आली आहे. सायमन या एक्स वापरकर्त्याने एका …
Read More »
Marathi e-Batmya