Tag Archives: pakistan

पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईला पाकिस्तानचेही प्रत्युत्तर वाघा सीमा बंद, सार्क व्हिसा निलंबित, हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय जाहिर

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध मोठी राजनैतिक कारवाई सुरू केल्यानंतर एका दिवसानंतर, इस्लामाबादने वाघा सीमा बंद करणे, भारतीय नागरिकांसाठी सर्व सार्क व्हिसा निलंबित करणे आणि भारतीय विमान कंपन्यांसाठी त्यांचे हवाई क्षेत्र बंद करणे यासह अनेक प्रत्युत्तरात्मक उपाययोजनांची घोषणा केली आहे. सिमला कराराचा उल्लेख करून, इस्लामाबादने म्हटले आहे …

Read More »

भारताचे पाकिस्तानी उचायुक्तांना आदेश, आठवड्यात भारत सोडा उचायुक्तांना नॉन ग्रेटा म्हणून वर्गीकृत

परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी बुधवारी सांगितले की, पाकिस्तानी उच्चायुक्तांना नॉन ग्रेटा म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे आणि त्यांना एका आठवड्यात देश सोडण्यास सांगण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटी (CCS) च्या बैठकीत घेतलेल्या अनेक निर्णयांपैकी हा एक होता. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह …

Read More »

पाकिस्तानातील वझिरीस्तानच्या मस्जिदीत स्फोट इस्लामी नेता आणि मुलांसह तीन जण जखमी

पाकिस्तानच्या वझिरीस्तान प्रदेशातील एका मस्जिदीत शुक्रवारी नमाज पढत असताना झालेल्या स्फोटात एक स्थानिक इस्लामी नेता आणि मुलांसह तीन जण जखमी झाले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. देशाच्या वायव्य भागात असलेल्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील जमियत उलेमा इस्लाम-फजल (जेयूआय-एफ) राजकीय पक्षाचे स्थानिक नेते अब्दुल्ला नदीम यांना लक्ष्य करून हा स्फोट घडवण्यात आला असा …

Read More »

पाकिस्तानातील बलुचिस्तानात प्रवाशांसह ट्रेनच हायजॅक फुटीरता वाद्यांनी १८२ जणांना ओलिस ठेवले

नैऋत्य पाकिस्तानमधील फुटीरतावादी अतिरेक्यांनी सांगितले की त्यांनी मंगळवारी एका ट्रेनवर हल्ला करून लष्करी कर्मचाऱ्यांसह १८२ जणांना ओलीस ठेवले आहे आणि जर सुरक्षा दलांनी हा परिसर सोडला नाही तर त्यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. सुमारे ४०० प्रवासी असलेली ही ट्रेन एका बोगद्यात अडकली होती आणि चालक गंभीर जखमी झाला होता, …

Read More »

पाकिस्तानात हत्याकांडः प्रवासी वाहनांवर गोळीबार, ५० जण ठार २० जण जखमी खैबर पख्तुनख्वा येथील घटना

वायव्य पाकिस्तानमध्ये गुरुवारी शिया मुस्लिम नागरिकांना घेऊन जाणाऱ्या प्रवासी वाहनांवर बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केला, किमान ५० लोक ठार झाले आणि २० जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. पोलिसांच्या माहितीनुसार अलीकडच्या काही वर्षांतील या भागातील सर्वात प्राणघातक हल्ला असल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राच्या संकेतस्थळाने पीटीआयच्या हवाल्याने दिली. अलिकडच्या काही महिन्यांत सुन्नी …

Read More »

पाकिस्तान-चीन बीआरआयच्या प्रकल्पाला भारताचा विरोध पाकव्याप्त काश्मीर ते चीन दरम्यानचा प्रकल्प

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) परिषदेत भारताने चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) च्या विरोधाचा जोरदार पुनरुच्चार केल्याने, पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी बुधवारी सदस्य राष्ट्रांना अशा कनेक्टिव्हिटी प्रकल्पांना “संकुचित राजकीय दृष्टीकोनातून” पाहू नये असे आवाहन केले. त्यांचे हे भाष्य भारताने या उपक्रमाला, विशेषत: पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधून जाणाऱ्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक …

Read More »

पाकिस्तानातील बैठकीला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार? राजनैतिक संबध आणि सुरक्षा आदींच्या प्रश्नावर खल सुरु

पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेला उपस्थित राहणार नसल्याच्या अलीकडील प्रसारमाध्यमांच्या बातम्यांना भारत सरकारने ठामपणे नकार दिला आहे. १५-१६ ऑक्टोबर २०२४ रोजी होणाऱ्या सरकार प्रमुखांच्या परिषदेसाठी (CHG) बैठकीसाठी पाकिस्तानने पंतप्रधान मोदी आणि इतर नेत्यांना निमंत्रण दिल्यानंतर ही अटकळ सुरू झाली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचा पाकिस्तानला इशारा, दहशतवाद्यांचे नापाक इरादे कधीही… अग्निपथ योजनेवरून काँग्रेसवरही सोडले टीकास्त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ जुलै रोजी जम्मू-काश्मीरमधील प्रॉक्सी युद्धाला पाकिस्तानचा पाठिंबा जाहीर केला आणि शत्रूला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिले. जम्मू भागात वाढत्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पाकिस्तानने भूतकाळात केलेल्या सर्व नापाक प्रयत्नांमध्ये …

Read More »

रमेश चेन्नीथला यांची टीका,…म्हणून नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लिम, पाकिस्तानची भाषा

लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत इंडिया आघाडीकडे जनतेचा कौल असल्याचे स्पष्ट दिसत आहे. देशात व राज्यातही परिवर्तन करण्याची जनतेची भावना आहे. नरेंद्र मोदी व भाजपाला जनतेचा कौल लक्षात आला असून पराभव होणार व आपली खुर्ची जाणार या भितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषेचा स्तर खालावला आहे. पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदी …

Read More »

पंतप्रधान मोदी यांची स्पष्टोक्ती, २५ वर्षात एका पैशाच्या घोटाळ्याचाही आरोप नाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही भ्रष्टाचार हटविण्याचा संकल्प करतो, तेव्हा इंडी आघाडीचे लोक भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्यासाठी मोर्चे काढतात. येत्या पाच वर्षात अशा सर्व भ्रष्ट लोकांवर वेगाने कडक कारवाई केली जाईल, आणि भ्रष्टाचार खणून काढला जाईल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Read More »