ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम महत्वाचा आहे. सध्या धरणं, विहिरी तुडुंब भरल्याने शेतकऱ्यांना या वर्षी पाण्याची फारशी टंचाई भासणार नाही. म्हणून यंदा रब्बी पिकाखालचं क्षेत्र ६५ लाख हेक्टर पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर, राज्यातील रब्बी हंगामाचे …
Read More »सेवानिवृत्ती नंतरचे प्लनिंग करतायः मग या १० टिप्स तुमच्यासाठी महत्वाच्या ठरतील कर्ज आणि उत्पन्न आणि खर्चाचे कसे कराल नियोजन
सेवानिवृत्तीपूर्वी कर्जमुक्त स्थिती प्राप्त केल्याने तुम्हाला लक्षणीय आर्थिक स्वातंत्र्य आणि शांतता मिळू शकते. हे ध्येय गाठण्यासाठी, तुमचे उत्पन्न, खर्च आणि कर्ज परतफेडीची उद्दिष्टे यांचा तपशील देणारे व्यावहारिक बजेट तयार करणे आवश्यक आहे. तुमच्या उत्पन्नाचा विशिष्ट भाग तुमच्या कर्जाची पुर्तता करण्याच्या उद्देशाने नियुक्त करा. याव्यतिरिक्त, अनावश्यक खर्च कमी करण्याचा आणि त्या …
Read More »अजित पवार यांचे निर्देश, शासकीय कार्यालय भाड्याच्या जागेत राहणार नाही…
प्रशासकीय इमारतीचे आराखडे करतांना आगामी ५० वर्षाचा सर्वांगीण विचार करता एकही शासकीय कार्यालय भाड्याच्या जागेत राहणार नाही यादृष्टीने नवीन इमारतीचे आराखडे तयार करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शहरातील विविध विकासकामांच्या पाहणी दौऱ्याच्यावेळी दिले. यावेळी सहकार आयुक्त अनिल कवडे, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, शिक्षण आयुक्त सूरज …
Read More »
Marathi e-Batmya