Tag Archives: prime minister narendra modi

पंतप्रधान मोदी यांच्याऐवजी आता ओम बिर्ला जाणार बांग्लादेशला तारिक रेहमान यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी बिर्ला जाणार

बांग्लादेशचे नवनिर्वाचित पंतप्रधान तारिक रहमान यांच्या शपथविधी समारंभात लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला १७ फेब्रुवारी रोजी ढाका येथे भारताचे प्रतिनिधित्व करतील. बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) चे अध्यक्ष रहमान हे २०२४ मध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या पदच्युतीनंतर झालेल्या पहिल्या राष्ट्रीय निवडणुकीत त्यांच्या पक्षाने प्रचंड विजय मिळवल्यानंतर पदभार स्वीकारणार आहेत. बांग्लादेशने पंतप्रधान …

Read More »

वन नेशन, वन इलेक्शन, मागील दाराने अमेरिकी अध्यक्षीय पद्धत, भाजपाचा अजेंडा संसदेत दुरूस्त्या मंजूर झाल्या तर अनेक राज्य सरकारांचा कालावधी कमी होईल

देशातील काँग्रेस सरकारच्या नेतृत्वाखालील सरकार अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने घालविल्यानंतर केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार स्थानापन्न झाले. त्यावेळी पहिल्यांदा अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार १३ दिवसांकरिता नंतर १३ महिन्यांकरिता आणि नंतर साडे वर्षासाठी सत्तेवर आले होते. यातील पहिल्या दोन टप्प्यात अर्थात १३ दिवस आणि १३ महिन्याच्या कालावधीत अटलबिहारी वाजपेयी यांना …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, पुतळा पडल्याप्रकरणी अधिकाऱ्यांना दोषी ठरवणारे सरकार…. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्य व केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळतो ही अत्यंत लाजीरवाणी असून छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राचा अपमान करणारी घटना आहे. राज्य सरकारमधील मंत्री आता आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहेत आणि आमच्या दैवताचा अपमान कदापी …

Read More »

राष्ट्रपतींचा ‘कॉलर ऑफ दि ऑर्डर’ पुरस्काराने गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ट्विटच्या माध्यमातून अभिमान

तिमोर लेस्ते या राष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ‘कॉलर ऑफ दि ऑर्डर’ पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना गौरवण्यात आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ट्विटच्या माध्यमातून अभिमान व्यक्त केला आहे. या प्रतिष्ठेच्या सन्मानाने भारत आणि तिमोर लेस्ते या देशांमधील खोलवर रुजलेले बंध आणि परस्परांप्रती असलेला आदर अधोरेखित होत असल्याचं …

Read More »

जीतनराम मांझी एकमेव खासदार तरी केंद्रीय मंत्रिमंडळात, अजित पवार? भाजपाकडून अजित पवार यांच्यासोबत दुजाभाव

बिहारचे माजी मुख्यमंत्री तथा हिंदूस्थान अवामी मोर्चाचे प्रमुख जीतनराम मांझी यांच्या पक्षाकडून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत भाजपाकडे दोन जागा जागा मागितल्या होत्या. मात्र त्यांच्या पक्षाच्या दोन जागांपैकी एका जागेवर स्वतः जीतनराम मांझी हे स्वतः निवडूण आले. मात्र तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला …

Read More »

युरोपियन राष्ट्र संघटनेच्या मुक्त व्यापार करारावर भारताने केली सही

२०१४ पूर्वी देशात पंतप्रधान स्व.पी.व्ही नरसिंहराव यांच्या सरकारच्या कालावधीत जागतिक व्यापार संघटनेबरोबर करार करत भारताची बाजारपेठ खुली केली. त्यानंतर आज रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या टर्ममधील शेवटच्या कालावधीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांच्या उपस्थितीत भारताने रविवारी नवी दिल्लीत चार देशांच्या युरोपियन मुक्त व्यापार संघटनेसोबत (EFTA) …

Read More »

शरद पवार यांचा पंतप्रधान मोदींना सवाल, तर ही घराणेशाही कशी ?

देशाच्या शेती अर्थव्यवस्थेच्या संबंधित सध्याच्या सरकारचे धोरण शेतकरी विरोधी आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कुठल्याही अपेक्षा नव्हत्या. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाटत होतं की आपला प्रश्न सोडवतील मात्र त्याकडे कुठलेही लक्ष देण्यात आले नाही. देशातील प्रत्येक शेतकरी सध्या संकटात आहे. मात्र तरीदेखील केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसंदर्भात कुठलेही ठोस निर्णय घेण्यात येत नाही असा आरोप …

Read More »

स्पेस स्टेशन अंतराळात कसे टिकते ते पृथ्वीवर का पडत नाही अंतराळ स्थानक गुरुत्वाकर्षणात असूनही पृथ्वीवर का पडत नाही

चांद्रयान ३ च्या यशानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत २०३५ पर्यंत अंतराळात स्वतःचे स्पेस स्टेशन तयार करेल आणि २०४० मध्ये भारतीय अंतराळवीर चंद्रावर पाऊल ठेवतील.सध्या चीनचे तियांगॉन्ग स्पेस स्टेशन अवकाशात असून ते त्याची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. २०३५ मध्ये आपले स्पेस स्टेशन बनवल्यानंतर भारत अंतराळ मोहिमांच्या बाबतीत …

Read More »

मोदी सरकारच्या ‘मातृ वंदना योजने’चा होणार या घटकांना फायदा मोदी सरकार ६ हजार रुपये देत आहे, हे काम करावे लागेल,

२०२४ मध्ये केंद्रात सत्तेत आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशातील महिलांच्या हितासाठी अनेक महत्वपूर्ण योजना सुरू केल्या आहेत. अशीच एक योजना आहे – प्रधानमंत्री मातृ वंदना योजना. या योजनेद्वारे केंद्र सरकार गर्भवती महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करते. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना मोदी सरकारने १ जानेवारी २०१७ रोजी सुरू केली होती. …

Read More »

५ जी क्षेत्रात भारताची दमदार कामगिरी; १ वर्षात तिसरा क्रमांक पटकावला जीओ ने अर्ध्याहून अधिक बाजारपेठ केली काबीज

देशात ५ जी लाँच होऊन केवळ एक वर्ष पूर्ण झालाआहे. गेल्या वर्षभरात, रिलायन्स जिओच्या आधारे ५ जी नेटवर्कच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. रिलायन्स जिओने प्रति सेल प्रत्येक १० सेकंदाला तैनात केले आहे आणि त्यानुसार, गेल्या वर्षभरात देशभरात सुमारे १० लाख ५ जी टॉवर लावले आहेत. देशातील एकूण …

Read More »