देशाचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला. या अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी झालेल्या हलवा पार्टीला फक्त २० अधिकारी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अदानी अंबानीचे प्रतिनिधी उपस्थित होते असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी करत देशातील ९८ टक्के जनतेपैकी कोणीही या हलवा पार्टीला उपस्थित नव्हते असे सांगत यापैकी २ टक्के …
Read More »