Breaking News

Tag Archives: rahul gandhi

उत्तर प्रदेश पोलिसांनी वाईट वागणूक देवूनही राहुल गांधी म्हणाले….. वाचण्यासाठी क्लिक करा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना न घाबरण्याचा सल्ला

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी मृत दलित मुलीच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी निघालेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अशोभनीय वागणूक दिली. तसेच त्यांना १४४ कलमान्वये अटकही केली. तरीही राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इतकेही घाबरू नये असा सल्ला दिला. ते म्हणतात, युपी मे जंगलराज का ये …

Read More »

केंद्रिय मंत्री आठवलेंची मागणी, शरद पवारांना काँग्रेसचे अध्यक्ष करा सूचनेचा निर्णय काँग्रेस आणि शरद पवारांना घेण्याची विनंती

मुंबई : प्रतिनिधी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सध्या राहुल गांधी तयार नाहीत. सोनिया गांधीही अध्यक्षपद सांभाळण्यास तयार नाहीत. काँग्रेसला अजून अध्यक्ष सापडत नाही. त्यामुळे माझी काँग्रेसला सूचना आहे की त्यांनी मूळ काँग्रेसचे असणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन करून …

Read More »

काँग्रेसमधला नेतृत्व गोंधळ संपला : सोनिया गांधीच, अन्यथा राहुल गांधी अध्यक्ष पदी सोनिया गांधीच राहणार असल्याचा ठराव संमत करून बैठक संपली

नवी दिल्ली- मुंबई: प्रतिनिधी पक्षाचे नेतृत्व सोनिया गांधी यांच्याकडे ठेवायचे कि त्यांच्या ठिकाणी नवा अध्यक्ष निवडीवरून निर्माण झालेला काँग्रेसमधील गोंधळ संपुष्टात आला. काँग्रेस पक्षाचे नेतृत्व अर्थात अध्यक्ष पद सोनिया गांधी यांच्याकडे कायम ठेवण्याचा ठराव पक्षाच्या कार्यकारणीच्या बैठकीत करण्यात आला असल्याची माहिती काँग्रेस पक्षाच्यावतीने एका प्रसिध्दी पत्रकातून देण्यात आली. याविषयीचा ठराव …

Read More »

पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा माफी मागा अन्यथा फिरू देणार नाही युवक व क्रिडा मंत्री सुनिल केदार यांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी मागील अनेकवर्षापासून काँग्रेस पक्षाचे नेतृत्व गांधी घराण्यांनी केले आहे. सध्या पक्षाचे नेतृत्व सोनिया गांधी या करत असताना त्यांच्याच नेतृत्वाविषयी राज्यातील काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, मुकल वासनिक आणि मिलिंद देवरा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कृत्य लाज वाटण्यासारखे आहे. त्यामुळे या तिन्ही नेत्यांनी तात्काळ माफी मागावी अन्यथा रस्त्यावर फिरू …

Read More »

सोनियां गांधीच्या नेतृत्वावरून प्रदेश काँग्रेसमध्ये दोन गट बाळासाहेब थोरातांचे राहुल गांधींना साकडे तर गायकवाड आणि देशमुख यांचे सोनियां गांधीना

मुंबई: विशेष प्रतिनिधी देशात भाजपाच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी काँग्रेसकडून म्हणावे तितके प्रयत्न होत नाहीत. त्यातच पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे त्यांच्यावर मर्यादा येत असल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी नुकतीच पक्षातील नेत्यांनी एका पत्राद्वारे केली. मात्र राज्यातील प्रदेश काँग्रेसमध्ये सोनिया गांधीनी कि राहुल गांधी यांनी नेतृत्व …

Read More »

राजस्थानमधील राजकिय पेचामुळे रखडली नव्या प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती पटोले, चव्हाण आणि सातव यांच्या नावाची चर्चा

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे रोखल्या गेलेल्या काँग्रेस पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या रखडलेल्या नियुक्त्या व्हायला सुरुवात झाली. तसेच नव्या प्रदेशाध्यक्षाची नियुक्तीही लवकरच होणार होती. मात्र राजस्थानात राजकिय पेच निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील नव्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षाची निवड रखडल्याची माहिती काँग्रेसमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली. साधारणत: पाच वर्षापूर्वी सत्तेतून पायाउतार झाल्यानंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी आक्रमक …

Read More »

६ महिने पूर्ण करत ठाकरे सरकारने कमावलं एक बिरूद, “लढवय्या” भाजपाचा दावा फोल ठरला

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात २८ नोव्हेंबर २०१९ रोजी राज्यात औट घटकेचे फडणवीस सरकार जावून नवे ठाकरे अर्थात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापनपन्न झाले. त्यास आज बरोबर ६ महिने पूर्ण होत असून या ६ महिन्यापैकी जवळपास तीन महिने कोरोना विषाणूच्या विरोधात लढण्यात जात असल्याने याचा अपवाद वगळता …

Read More »

सावरकरांचे नातू राहीले वाट बघत मुख्यमंत्री गेले निघून मुख्यमंत्री ठाकरेंनी रणजित सावरकरांना भेट नाकारली

मुंबईः विशेष प्रतिनिधी नुकतेच स्वांतत्र्यवीर वि.दा सावरकर यांच्याविरोधात काँग्रेसने आपल्या पुस्तिकेत आक्षेपार्ह मजकूर छापल्याच्या निषेध व्यक्त करण्यासाठी आणि कारवाईच्या मागणीसाठी सावरकरांचे नातू रणजित सावरकर मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या भेटीला गेले. मात्र मुख्यमंत्र्यांनी सावरकरांना भेटीसाठी बसायला सांगून दुसऱ्याबाजूने निघून गेले. स्वांतत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी कोणतेही अपमानजनक वक्तव्य शिवसेना सहन करणार नसल्याचा इशारा शिवसेनेचे …

Read More »

राहुल गांधींची भाजपकडून नाहक बदनामी काँग्रेस नेते आ. अशोक चव्हाण यांचा भाजपावर आरोप

नागपूर: प्रतिनिधी भाजपशासीत राज्यांमधील वाढते महिला अत्याचार आणि अशा प्रकरणांमध्ये गुंतलेल्या भाजप नेत्यांवर कारवाई होत नसल्यासंदर्भात काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी जोरदार आघाडी उघडली. मात्र, खा. राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर देता येत नसल्याने भाजपने आता त्यांची नाहक बदनामी सुरू करून देशाचे लक्ष इतरत्र वळविण्याचा प्रयत्न चालविल्याचा आरोप माजी …

Read More »

आर्थिंक मंदीमुळे केंद्राने थकविले महाराष्ट्राचे १२ हजार कोटी रूपये स्टेट जीएसटी विभागाकडून केंद्राला पत्र

मुंबईः विशेष प्रतिनिधी देशाचा आर्थिक स्थिती कितीही चांगली असल्याचा डामढोल केंद्रातील भाजपा सरकारकडून बडविण्यात येत आहे. मात्र वास्तविक परिस्थितीत केंद्र सरकारकडे पुरेसा निधीच शिल्लक नसल्याने महाराष्ट्राच्या हिश्शाला येणारे १२ हजार कोटी रूपये पाच महिने होत आले तरी अद्याप दिले नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. केंद्र सरकारने करातून महसूली उत्पन्न …

Read More »