केंद्राने आपल्या शासनाच्या अंतर्गत असलेल्या शाळांमधील इयत्ता ५ वी आणि ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘नो-डिटेन्शन पॉलिसी’ रद्द केली आहे, ज्यामुळे शाळांना वर्षाच्या शेवटी परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांना नापास करण्याची परवानगी दिली आहे. हा बदल २०१९ मध्ये शिक्षणाचा अधिकार (RTE) कायद्यातील दुरुस्तीनंतर झाला आहे, ज्यामुळे या दोन वर्गांसाठी किमान १८ …
Read More »RTE कायदा असतानाही महाराष्ट्रात ५५ हजार मुलं शिक्षणापासून वंचित शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार-शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड
‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क’ अधिकार अधिनियमाच्या अनुषंगाने शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली. नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे स्वागत करताना शाळेच्या परिसरातील ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याची खात्री करून शाळापूर्व तयारीच्या काळात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध …
Read More »
Marathi e-Batmya