Tag Archives: samata parishad

छगन भुजबळ यांची मागणी, हैदराबाद गॅझेट जीआर रद्द करा किंवा त्यात आवश्यक त्या सुधारणा करा मराठा समाजाला ज्या प्रमाणात निधी दिला जातोय त्याच प्रमाणात इतरानाही द्या

हैदराबाद गॅझेट जीआरविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळल्याच्या बातम्या येत आहेत.परंतु ती जनहित याचिका होती,कोर्टाने रिट याचिका दाखल करण्यास सांगितले आहे. आपण अभ्यासपूर्वक रिट याचिका दाखल केलेल्या असून तिथे आपल्याला नक्की यश मिळणार आहे. त्यामुळे कुणीही गैरसमज पसरवू नवे असे आवाहन त्यांनी केले. हा काढलेला जीआर रद्द करा किवा आवश्यक त्या सुधारणा …

Read More »

छगन भुजबळ यांची मागणी, मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या शासन निर्णयात स्पष्टता आणा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन

राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात २ सप्टेंबर रोजी एक शासन निर्णय जारी केला आहे. मराठा समाजाला कुणबी, मराठा- कुणबी, कुणबी- मराठा  प्रमाणपत्र देण्यासाठी हा शासन निर्णय काढण्यात आला आहे. मात्र या शासन निर्णयामध्ये अनेक शब्दांवर ओबीसी संघटनांचा आक्षेप आहे या शासन निर्णयामधील काही शब्दांमुळे सरसकट मराठा समाज हा ओबीसीमध्ये येऊ शकतो …

Read More »

छगन भुजबळ यांचे आवाहन, शासन निर्णयाचा अभ्यास सुरू, तूर्त तरी उपोषणे थांबवा ज्येष्ठ विधीज्ञांची मदत घेऊन सरकारने काढलेल्या शासन निर्णयाचा अभ्यास करून पुढील पावले उचलणार

मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासंदर्भात सरकारने जो शासन निर्णय जारी केला आहे. त्याबद्दल आणि त्या शासन निर्णयामध्ये लिहिलेल्या काही वाक्य, काही शब्दाबद्दल संभ्रम आहेत यासाठी आम्ही जेष्ठ विधीज्ञांशी चर्चा करत आहोत. सध्या सुरू असलेला गणेशोत्सव पाहता आपल्या आंदोलनामुळे कुठेही कायदा व्यवस्था बिघडू नये यासाठी ओबीसी समाजाने आंदोलने अथवा उपोषणे स्थगित …

Read More »

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले स्मारकाच्या कामावरून छगन भुजबळ यांची नाराजी महिन्याभरात स्मारकाचे काम मार्गी लावण्याचे महापालिका अधिकाऱ्यांचे आश्वासन

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज महात्मा फुले वाडा, सावित्रीबाई फुले स्मारक व भिडे वाडा स्मारकाच्या कामाची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी क्रांतीसुर्य महात्मा फुले क्रांतीज्योती व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले. यावेळी ॲड. मंगेश ससाणे, ॲड मृणाल ढोले पाटील, …

Read More »

छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ओबीसींचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा आग्रह धरला. मात्र एक महिन्याचा कालावधी उलटून देखील राज्यातील नेतृत्वाने उमेदवारी जाहीर न झाल्याने मंत्री छगन भुजबळ यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. मंत्री छगन भुजबळ यांनी या निर्णयाचा …

Read More »

हरी नरकेंचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी समता परिषद कार्यक्रम घेत राहणार दिवंगत प्रा हरी नरके यांच्या कुटुंबीयांना समता परिषदेकडून २५ लाखांची आर्थिक मदत

फुले- शाहू – आंबेडकर चळवळीचे अभ्यासक, इतिहास संशोधक प्रा. हरी नरके यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे ते मार्गदर्शक होते. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे नरके सरांच्या परिवाराला आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता आज हरी नरके यांच्या निवासस्थानी छोटेखानी आयोजित केलेल्या कार्यक्रमात …

Read More »

छगन भुजबळ यांचा म्हणाले,… तरच देशाची प्रतिमा धर्मनिरपेक्ष अशी राहिल

देशात जातनिहाय जनगणना झाली तरच ओबीसी समाजाला आपले हक्क मिळतील आणि तेव्हाच आपल्या देशाची सहिष्णू, सौहार्दपूर्ण, धर्मनिरपेक्ष देश म्हणून प्रतिमा कायम राहील असे सांगत देशात जोपर्यंत जातनिहाय जनगणना होत नाही तोपर्यंत आपला लढा निकराने सुरू ठेवावा लागेल असे प्रतिपादन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Read More »

सावित्रीबाई फुलेंविरोधात आक्षेपार्ह लिखाणप्रकरणी विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर मुख्यमंत्र्यांची दाखल महापुरुषांवर गरळ ओकणाऱ्यांवर वेळीच कारवाई झाली पाहिजे - विरोधी पक्षनेते अजित पवार

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ वेबसाईटवर बंदी आणून लेखकांवर आणि संबंधितावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे आज भेट घेऊन …

Read More »

छगन भुजबळांनी केले उध्दव ठाकरे यांचे कौतुक, सर्वस्व गमावल्यानंतर सुध्दा… दुसरं कोणी असते तर अंथरूण धरलं असतं

साधारणतः आठ महिन्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ४० आमदार शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाबरोबर हातमिळवणी करत सत्ताही स्थापनही केली. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय दिला. त्यानंतर …

Read More »