Tag Archives: Sankalp Patra Manifesto

भाजपाचे संकल्पपत्र ही २०२९ पर्यंत राज्याच्या वेगवान विकासाची हमी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांचे प्रतिपादन

भाजपाचे संकल्पपत्र हे २०२९ पर्यंत राज्य विकासाची व्यापक दृष्टी आणि त्या दिशेने वेगाने कृती करण्याची खात्री देणारे आहे. महायुती सरकार कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वांच्या विकासासाठी कार्यरत आहे. राज्यातील जनतेचे जीवन उज्वल आणि सुकर व्हावे यासाठी महायुती सरकार काम करत आहे. विकसित महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकारच हवे असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य …

Read More »