राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्याच्या विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील काही प्रश्न नव्याने निर्माण झाले आहेत. त्यातच अजित पवार यांच्या निधनामुळे राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून नव्याच सुप्त संघर्षाला सुरुवात झाल्याचे चित्र दोन्ही पवार कुटुंबियात पाह्यला मिळाले. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या उपमुख्यमंत्री पदावर …
Read More »अजित पवार यांना मुखाग्नी देताच उपमुख्यमंत्री पदासाठी कोण? चर्चेला सुरुवात खासदार सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा सुरु
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे दादा, यांच्या अंतविधी आज झाला. मात्र अंतविधीची राख थंड झाली नाही तोच अजित पवार यांचा उत्तराधिकारी कोण ? या चर्चेला राजकिय वर्तुळात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरुवात झाली. त्यामुळे नुकतेच राज्यसभेवर खासदार होत राजकारणात प्रवेश केलेल्या अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा सुरु …
Read More »अजित पवार अर्थात दादा पर्वाचा अस्त…..विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार पार्थ आणि जय पवार यांच्या हस्ते पार्थिवाला मुखाग्नी, अमित शाह, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासह अर्ध्याहून अधिक मंत्रिमंडळ
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थात महाराष्ट्रातील जनतेचे दादा यांचे काल विमान बारामती विमानतळावर उतरताना क्रॅश होऊन अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या चारही जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यातील अजित पवार यांच्या पार्थिवावर आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराला केंद्रीय गृहमंत्री …
Read More »ऱाज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या बेरजेच्या राजकारणानंतर पवार कुटुंबियाचे एकंत्रीकरण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीसाठीचे राजकारण
महाराष्ट्राचे राजकारण नेहमीच एका राजकीय थरारनाट्यासारखे राहिले आहे; जेव्हा तुम्हाला वाटते की कथानक स्थिर झाले आहे, तेव्हा एक अनपेक्षित वळण सर्व काही उलथून टाकते. विशेषतः निवडणुकीचा हंगाम हा नाट्यमयता अधिकच वाढवतो. महत्त्वाच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना, निवडणुकीच्या चिंतेने असे काही साध्य केले आहे जे …
Read More »शरद पवार यांची स्पष्टोक्ती, पुणे जमिन घोटाळ्याचा विषय गंभीर आहे तर चौकशी झाली पाहिजे jराजकारणात कुटुंब आणत नाही
राजकारण आणि कुटुंब याच्यात फरक आहे. कुटुंबप्रमुख म्हणून मला विचाराल तर आम्ही एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढलो. माझा एक नातू हा अजित पवारांच्या विरोधात उभा होता. अजित पवारांच्या पत्नी माझ्या मुलीच्या विरोधात उभ्या होत्या. राजकारणात आम्ही कुटुंब आणत नाही तर आमची विचारधारा आणतो अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी …
Read More »सत्याचा मोर्चा शरद पवार इशारा, मतदानाचा अधिकार टीकवायचा असेल तर… मतभेद विसरून एकत्र यावं लागेल
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीत ९९ लाख मतदार वाढले. तसेच अनेक ठिकाणी दुबार नावांच्या माध्यमातून मत चोरी करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर आज शिवसेना उबाठा, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शप आदी राजकीय पक्षांकडून सत्याचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात …
Read More »उद्धव ठाकरे यांचा इशारा, आता अॅनाकोंडाला बंद करण्याची वेळ आलीय मत चोरीच्या विरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरे न्यायालयात जाणार
निवडणूक आयोग केंद्रातील सत्ताधाऱ्यांना मतचोरीच्या माध्यमातून बोगस मतदारांची नावे घसडवून मतचोरी करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही महिन्यांपूर्वी करत मतचोरीचा प्रकार उघडकीस आणला. त्यानंतर मतचोरीच्या विरोधात निवडणूक आयोगाच्या विरोधात काढण्यात आलेल्या सत्याचा मोर्चा आज काढला. या मोर्चाला शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज …
Read More »शरद पवार यांचा निर्धार, दिवाळी साजरी करायची नाही शेतकऱ्यांच्या दुःखात आमची संघटना सहभागी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सगळ्या संघटनेच्या सहकाऱ्यांनी बसून एक निर्णय घेतला. तो निर्णय म्हणजे आजचा दिवस दिवाळी साजरी करायची नाही असे राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, त्याचं महत्त्वाचं कारण गेले महिनाभर महाराष्ट्रातील …
Read More »शरद पवार यांची चिंता, राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी उधवस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची
राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती, जनावरे आणि जनजीवन यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यांत पिके जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांच्या संसारावर संकट ओढवले आहे. नैसर्गिक आपत्ती म्हणून या संकटाकडे पाहून शेतकऱ्यांना तातडीची आणि दीर्घकालीन मदत द्यावी, पंचनामे करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन वास्तव पाहणी केली जावी, असे आवाहन …
Read More »त्या वक्तव्यावरून शरद पवार यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन, व्यक्त केली नाराजी भाजपा आमदार पडळकर यांच्या विधानावरून नाराजी
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ शरद पवार आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्याबद्दल भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) ने पडळकर यांच्या विरोधात निदर्शने केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या विधानाशी असहमती व्यक्त केली. शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांनी या मुद्द्यावर चर्चा केली. जयंत पाटील हे …
Read More »
Marathi e-Batmya