लोकसभा निवडणूकीपूर्वी मणिपूरमध्ये उसळलेला हिंसाचार हा काही केल्या शांत व्हायला तयार नाही. तिकडे अद्यापही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेलेले नाहीत. त्यावर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवतजी बोलले तरी खरे पण एक वर्षाने बोलले. मग आता तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी जळत असलेल्या मणिपूरला जाणार की नाही असा सवाल शिवसेना उबाठा …
Read More »