भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार वाटाघाटी एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचत असताना, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केले आहे की नवी दिल्ली मुख्य हितांशी तडजोड करणार नाही. “‘राष्ट्र प्रथम’ हा आमचा मूळमंत्र आहे. दबावाखाली कोणतीही वाटाघाटी होणार नाही. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन वाटाघाटी केल्या जातील. भारत कोणत्याही प्रकारच्या …
Read More »अमेरिकेपाठोपाठ आता पियुष गोयल यांचीही चीनवर टीका चीनच्या विकासाचा पाया अयोग्य कृतींवर
केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल म्हणाले की चीनच्या विकासाचा पाया खेळाच्या नियमांनुसार प्रत्येक अयोग्य कृती होती. ७ एप्रिल रोजी इंडिया ग्लोबल फोरममध्ये बोलताना त्यांनी असेही म्हटले की जग आव्हानात्मक काळातून जात आहे. “माझा विश्वास आहे की, सुरुवातीचा मुद्दा चीनला डब्लूटीओ WTO चे सदस्य म्हणून स्वीकारण्यात आल्यापासून आहे. जगाला खात्री होती …
Read More »निर्यात शुल्क तातडीने रद्द करण्याचीः अजित पवार यांचे पियुष गोयल यांना पत्र शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळून त्यांचे नुकसान टाळण्यासाठी पत्र लिहिले
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले २० टक्के शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार व उद्योगमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केली आहे. श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयातशुल्क २० टक्क्यांनी कमी करुन अधिकाधिक कांदा आयातीचे प्रयत्न सुरु केले असल्याने नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशांमध्ये …
Read More »
Marathi e-Batmya