हिंदी भाषेच्या विरोधात मराठी माणसांनी राज्य सरकारच्या विरोधात दंड थोपटले. त्यामुळे राज्य सरकारने माघार घेत हिंदी सक्तीचा निर्णयच रद्द केला. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी बऱ्याच वर्षानंतर एकत्र येत या विजयी लढ्याबद्दल मेळावा घेत विजयोत्सव साजरा केला. दरम्यान त्यांच्या एका वक्तव्याचा विपर्यास्त करत काही माध्यमांनी काही बातम्या चालवल्या. …
Read More »
Marathi e-Batmya