Tag Archives: Waqf Bord

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डची स्पष्टोक्ती, युद्ध हे काही कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही प्रश्न संवादाने आणि राजनैतिक मार्गानेच सोडवता येणार

भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (एआयएमपीएलबी) ने असे प्रतिपादन केले आहे की युद्ध हा कोणत्याही समस्येवर उपाय नाही असे सांगत देशांनी त्यांचे प्रश्न संवाद आणि राजनैतिक मार्गांनी सोडवावेत असे मत यावेळी व्यक्त केले. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने असेही सांगितले की, ते नेहमीप्रमाणे “वक्फ …

Read More »