मुंबईत कमी दाबाने आणि अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारी वाढत असून मुंबईकर हैराण झाले आहेत. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या दालनात शुक्रवारी तातडीची बैठक बोलावली आहे. आज विधानसभेत आज आमदार अॅड आशिष शेलार यांनी आपल्या वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रातील खार दांडा, गझदरबांध आणि वांद्रे परिसरातातील पाणी पुरवठ्याच्या तक्रारी विधानसभेत …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचे हिमाचल प्रदेशला आदेश, दिल्लीला पाणी द्या ५० अंश सेल्सियस पेक्षा जास्त गर्मी
सर्वोच्च न्यायालयाने ६ जून रोजी दिल्लीतील पिण्याच्या पाण्याचे संकट कमी करण्यासाठी हिमाचल प्रदेशातून १३७ क्युसेक अतिरिक्त पाणी हरियाणातील हथनीकुंड बॅरेजमधून वजिराबाद बॅरेजमध्ये सोडण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती पी के मिश्रा आणि के व्ही विश्वनाथन यांच्या सुट्टीतील खंडपीठाने केंद्रासह दिल्ली, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश राज्यांसह अप्पर यमुना नदी मंडळाने घेतलेल्या बैठकीच्या इतिवृत्तांचा …
Read More »
Marathi e-Batmya