Tag Archives: within 4 to 5 days will normalize

सरकारी सूत्रांची माहिती, युद्ध थांबल्यास, चार ते पाच दिवसात पुरवठा पुर्ववत पर्यटन आणि संस्कृती विषयक संसदीय स्थायी समितीला दिले आश्वासन

पश्चिम आशियातील तणावामुळे जागतिक पुरवठा साखळी आणि ऊर्जा सुरक्षेबाबत चिंता वाढत असताना, केंद्र सरकारने सोमवारी एका संसदीय समितीला आश्वासन दिले की, भारत कोणत्याही व्यत्ययाला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे आणि संघर्षाची परिस्थिती निवळल्यास “चार ते पाच दिवसांत” पुरवठा पूर्ववत होईल. हे आश्वासन परिवहन, पर्यटन आणि संस्कृती विषयक संसदीय स्थायी समितीच्या …

Read More »