Marathi E Batmya

स्पेस स्टेशन अंतराळात कसे टिकते ते पृथ्वीवर का पडत नाही अंतराळ स्थानक गुरुत्वाकर्षणात असूनही पृथ्वीवर का पडत नाही

चांद्रयान ३ च्या यशानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत २०३५ पर्यंत अंतराळात स्वतःचे स्पेस स्टेशन तयार करेल आणि २०४० मध्ये भारतीय अंतराळवीर चंद्रावर पाऊल ठेवतील.सध्या चीनचे तियांगॉन्ग स्पेस स्टेशन अवकाशात असून ते त्याची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. २०३५ मध्ये आपले स्पेस स्टेशन बनवल्यानंतर भारत अंतराळ मोहिमांच्या बाबतीत …

Read More »

एयू स्मॉल फायनान्स बँक आणि फिनकेयर स्मॉल फायनान्स बँकेचे विलीनीकरण फिनकेयर स्मॉल फायनान्स बँकचे विलीनीकरण पूर्ण होण्यापूर्वी फिनकेयर स्मॉल फायनान्स बँक मध्ये ७०० कोटीची गुंतवणूक

देशातील दोन सुप्रसिद्ध लघु वित्त बँकांचे विलीनीकरण झाले आहे. ही एयू स्मॉल फायनान्स बँक आणि फिनकेयर स्मॉल फायनान्स बँक आहेत. दोन्ही बँकांच्या संचालक मंडळांनी २९ ऑक्टोबर रोजी सर्व-स्टॉक विलीनीकरण मंजूर केले आहे. बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ४४ ए अंतर्गत, विलीनीकरण योजनेसाठी दोन्ही बँकांच्या भागधारकांची, RBI आणि भारतीय स्पर्धा …

Read More »

हृदयविकार असलेले रुग्ण खाऊ शकतात का तूप आणि लोणी? हृदयरोगी घरी बनवलेले पांढरे लोणी आणि तूप कमी प्रमाणात खाऊ शकतात

धावपळ आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लोकांना रक्तदाब, पक्षाघात आणि हृदयविकार यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. केवळ वृद्धांमध्येच नाही, तर आता ३५ वयाच्या तरुणांमध्येही त्याची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. हृदयरोगींनाही कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवावी लागते, जेणेकरून धोका जास्त वाढू नये. आहारात जास्त प्रमाणात चरबीचा समावेश केल्याने कोलेस्टेरॉलचा धोका वाढतो. यामुळेच हृदयरोगी …

Read More »

भरत जाधव याने उघड केलं मुंबई सोडण्यामागचं खरं कारण कोल्हापुरात स्थायिक होण्याचं भरत जाधव याच कारण आलं समोर

अभिनेते भरत जाधव गेली कित्येकी वर्ष मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतआहे . त्यांच्या अभिनयाने कित्येक चित्रपट अजरामर ठरले. त्यांनी चित्रपटांसोबतच अनेक नाटकांत अजरामर भूमिका केल्या. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. काही महिन्यांपूर्वी भरत कुटुंबीयांसह मुंबईबाहेर स्थायिक झाले. आता मुंबई सोडण्याचा निर्णय त्यांनी का घेतला याचे कारण सांगितले आहे. एका कार्यक्रमात …

Read More »

मोदी सरकारच्या ‘मातृ वंदना योजने’चा होणार या घटकांना फायदा मोदी सरकार ६ हजार रुपये देत आहे, हे काम करावे लागेल,

२०२४ मध्ये केंद्रात सत्तेत आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशातील महिलांच्या हितासाठी अनेक महत्वपूर्ण योजना सुरू केल्या आहेत. अशीच एक योजना आहे – प्रधानमंत्री मातृ वंदना योजना. या योजनेद्वारे केंद्र सरकार गर्भवती महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करते. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना मोदी सरकारने १ जानेवारी २०१७ रोजी सुरू केली होती. …

Read More »

दिवाळीची साफ-सफाई करताना नक्की घराबाहेर काढा ५ गोष्टी सकारात्मकता-शांतता राहन्सयातही दिवाळीपूर्वी ह्या गोष्टी काढा घराबाहेर

दिवाळी अवघ्या १५ दिवसांवर राहिली आहे. दिवाळी म्हटलं की सगळ्यात आधी करावी लागते ती दिवाळीची साफसफाई.सण-उत्सवांच्यावेळी घराचा प्रत्येक कानाकोपरा स्वच्छ केला जातो. हात फिरे तिथ लक्ष्मी वसे असं म्हटलं जातं. म्हणूनच खास-उत्सवांच्यावेळी घर चकचकीत, स्वच्छ ठेवलं जातं. घरात स्वच्छता असेल तर घर नीटनेटकं दिसतं. कितीही साफसफाई केली तरी घर स्वच्छ …

Read More »

टोल टॅक्सबाबतचे नियम काय? ‘असं’ झाल्यास तुम्ही टोल न देता जाऊ शकता टोल टॅक्सचे नियम घ्या जाणून; असं झाल्यास टोल देण्यापासून वाचू शकता

प्रवास करताना आपण टोल टॅक्स भरून प्रवास करतो. अनेकदा टोल नाक्यावर मोठमोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे इच्छित स्थळी पोहोचण्यास उशीर होतो. पण हा टोल टॅक्स आकारला जातो. त्याचे नियम काय आहेत? हा टोल टॅक्स का आकारला जातो? असे प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडतात. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या लेखात …

Read More »

किरण माने यांची मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची खास पोस्ट मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगेंसाठी किरण मानेंची खास पोस्ट

अभिनेते किरण माने सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह आहेत. बिगबॉस घरौं बाहेर पडल्यांनंतर त्यांना सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्याची संख्या द्विगुणित वाढली. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते विविध विषयांवर व्यक्त होत असतात. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे उपोषण करत आहे. आता मनोज जरांगे यांच्या उपोषणाबद्दल किरण माने यांनी खास पोस्ट शेअर …

Read More »

मोबाईल फोनच्या व्यसनातून मुलांची सुटका कशी करणार मुलांच्या हातातला मोबाइल कसा काढणार? वाचा या टिप्स

आज मोबाइलशिवाय काहीच काम होऊ शकत नाही. घरातील प्रत्येक सदस्याकडे मोबाइल असतोच. एका घरात किमान तीन ते चार मोबाइल असतातच.मग काय मुलांच्या हातातही मोबाइल येतात. आज प्रत्येक घरात हेच चित्र दिसते. लहान मुले तासनतास मोबाइल पाहत बसतात. यातून मुले गुंतून पडतात त्यांचा त्रास कमी होतो असे पालकांना वाटत असले तरी …

Read More »

प्रकाश राज यांनी कंगना राणावतच्या चित्रपटाची उडवली खिल्ली प्रकाश राज कंगना राणावत यांच्यात या विषयावरून शाब्दिक चकमक

अभिनेत्री कंगना राणावत हीच ‘तेजस’ चित्रपट २७ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटात कंगना भारतीय हवाई दलाच्या पायलट तेजस गिल यांच्या भूमिकेत दिसते. कंगनाने चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले होते. पण प्रेक्षकांनी मात्र ‘तेजस’ चित्रपटाला हवी तेवढी पसंती दिलेली नाहीये तसेच संपूर्ण भारतातील प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे. बॉक्स ऑफिसवर कंगनाच्या …

Read More »