विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळाच्या माध्यमातून ओळख काढून पीडिता महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या आरोपीला जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नुकताच नकार दिला. या प्रकरणाशी मिळताजुळता आणखी एक गुन्हा अर्जदाराविरोधात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी १२ ऑगस्ट २०२१ मध्ये त्याला जामीन मिळाल्यानंतर अवघ्या एका वर्षाच्या कालावधीत त्याल अन्य एका अशाच प्रकारच्या प्रकरणात …
Read More »नवाब मलिक यांच्याविरोधातील प्रकरणाचा तपास चार आठवड्यांत पूर्ण करा मुंबई पोलिसांना उच्च न्यायालयाचे आदेश
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रोसिटी) दाखल गुन्ह्याचा तपास चार आठवड्यांत पूर्ण करा, असे आदेश उच्च न्यायालयाने गुरूवारी मुंबई पोलिसांना दिले. केंद्रीय महसूल अधिकारी समीर वानखेडे यांनी २०२२ मध्ये केलेल्या तक्रारीच्या आधारे मलिक यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, राज्यात ७५ लाख मते कशी वाढली? वंचितने पाठवलेल्या पत्राला आरओकडून सरकारी उत्तर
ईव्हीएम EVM संदर्भात आम्ही सर्व राजकीय पक्षांशी बोलणार आहोत आणि ईव्हीएम EVM संदर्भात एक बैठक बोलवणार आहोत. आम्ही मुख्य निवडणूक आयुक्तांशी आणि आर. ओ. यांच्याशी पत्रव्यवहार केला. परंतु, मुख्य निवडणूक आयुक्तांनी अद्याप आम्हाला उत्तर दिलेलं नाही. काही आर. ओ यांनी सरकारी उत्तरे दिली आहेत. पण ७५ लाख मते कशी वाढली …
Read More »दादरच्या हनुमान मंदिराला नोटीस उद्धव ठाकरे यांचा सवाल, हे कुठलं हिदूत्व? मंदिराबाबत रेल्वेने काढलेल्या नोटीशीवरून भाजपावर टीकास्त्र
मुंबईतील दादर रेल्वे स्थानकालगत असलेल्या हनुमान मंदिराच्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाने नोटीस जारी करत रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे या हनुमान मंदिराला ८० वर्षे झाली असून तरीही हे ८० वर्षे जुनं असलेलं मंदिर पाडायला निघाल्यावरून उद्धव ठाकरे यांनी कामगारांनी बांधलेलं ८० वर्षे जुनं मंदिर हे आता …
Read More »राजनाथ सिंह यांची काँग्रेसवर टीका मात्र महुआ मोइत्रा यांच्या वक्तव्यावरून संसदेत गदारोळ संसदेचे कामकाज अर्धातासासाठी तहकूब
लोकसभेत १३ आणि १४ डिसेंबर रोजी होणाऱ्या संविधानावरील चर्चेची सुरुवात आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या भाषणाने झाली. यावेळी बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, संविधान ही कोणत्याही एका पक्षाची देणगी नाही असे सांगत काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका केली. दरम्यान, भाजपाच्या नेत्यांनी शेतकरी विरोधी असल्याचा आरोप केल्याने विरोधकांच्या विरोधानंतर राज्यसभा …
Read More »आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंग यांची बदली
राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव श्रीकर परदेशी यांची नियुक्ती मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती केली होती. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंग यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंग यांच्या जागेवर मुंबई महापालिकेच्या …
Read More »अभिनेता अल्लू अर्जूनला आधी अटक नंतर १४ दिवसांची पोलिस कोठडी चित्रपटाच्या तिकीट रांगेत झआलेल्या चेंगरा चेगरीत महिलेच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी केली अटक
काही दिवसांपूर्वी पुष्पा-२ या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात ३०० कोटीहून अधिक गल्ला जमवित नवा रेकॉर्ड बनविला. परंतु या चित्रपटाच्या तिकीट रांगेत चेंगरा चेंगरी झाल्याने एका महिलेला प्राणास मुकावे लागले. या महिलेच्या मृत्यबद्दल या चित्रपटाचा नायक अभिनेता अल्लू अर्जून याने शोक व्यक्त करत २५ लाख रूपयांचे अर्थसहाय्यही कुटुंबियांना दिले. मात्र तरीही या …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार वर्ल्ड हिन्दू इकॉनॉमिक परिषदेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी विविध विकासांच्या धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्याला देशातील ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार आहोत. गेल्या वर्षी राज्याने अर्ध्या ट्रिलियनचे उद्दिष्ट पार केलेले आहे. आता २०२८ ते २०३० पर्यंत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट पूर्ण करु असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. जिओ वर्ल्ड …
Read More »प्रियांका गांधी यांचा भाजपाला सवाल, सगळी जबाबदारी पंडीत नेहरू यांची तर मग तुमची काय राज्यघटना ही सुरक्षा आणि न्यायाचे कवच
मागील वर्षापासून देशाच्या स्वातंत्र्यापासून ते स्वातंत्र्यानंतर या देशातील जनतेच्या विकासासंदर्भात ज्या व्यक्तीने घेतलेली भूमिका आणि त्याने केलेली कामे जनतेला माहित आहेत. त्या व्यक्तीने देशाच्या भविष्यासाठी आयआयएम, आयआयटी, एम्स, गेल, भेल यासारख्या असंख्य संस्था उभ्या केल्या त्या व्यक्तीचे नाव पुसून टाकण्याचे काम आणि त्यांचे नाव कायमच्या विस्मरणात ढकलण्याचा प्रयत्न करण्यात येत …
Read More »वित्तीय मंत्री पंकज चौधरी यांची माहिती, कामचुकारांना स्वेच्छा निवृत्ती द्या खासदारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना संसदेत दिली माहिती
राष्ट्रीयीकृत बँकांना कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे पुनरावलोकन करण्याच्या निर्देशासंबंधीच्या प्रश्नांवर सरकारने स्पष्टीकरण जारी केले आहे, ज्यामध्ये कमी कामगिरी करणाऱ्यांची अकाली सेवानिवृत्ती होऊ शकते. लोकसभेत, खासदार सुब्बारायन के आणि सेल्वराज व्ही यांनी अशा उपाययोजना अधिकृतपणे अनिवार्य आहेत की नाही आणि या मूल्यांकनांमध्ये समाविष्ट असलेल्या निकषांवर स्पष्टता मागितली. सरकारने राष्ट्रीयीकृत बँकांना त्यांचे कर्मचारी आणि …
Read More »
Marathi e-Batmya