लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी केले. आता विधानसभा निवडणुतही ५० खोकेवाल्या गद्दारांना धडा शिकवून भारतीय जनता पक्षाचा सुपडासाफ करा आणि महाविकास आघाडीला बहुमताने विजयी करा, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केले आहे. काँग्रेस मविआच्या उमेदवारांसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची वसई येथे …
Read More »राहुल गांधी यांची स्पष्टोक्ती, संपत्ती लुटणारे दोन उद्योगती व शेतकरी, तरुण, महिला यांच्यातील लढाई ‘एक हैं तो सेफ हैं’ म्हणजे देशात अदानी व मोदी ‘एक आणि सेफ ’
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची लढाई ही एक-दोन उद्योगपती व राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला व तरुण यांच्यातील आहे. पंतप्रधान मोदींचा मुंबई व महाराष्ट्राच्या संपत्तीवर डोळा असून ती लुटण्याचे काम सुरु आहे. धारावीची एक लाख कोटी रुपये किंमतीची जमीन एका व्यक्तीला देण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागलेली असून मोदींची घोषणा ‘एक हैं …
Read More »आदित्य ठाकरे यांची टीका, त्यांच मन आणि हृदय रिकामं होतं… मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास विभागात घोटाळा, सरकार आल्यावर चौकशी करणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास विभागात मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी करत २६-१२-२०२२ एमएमआरडीए MMRDAचे दोन पत्र यावेळी दाखविले. मेट्रोच्या लाइनचे गर्डर टाकण्याआधीच रंग काम केलं जातय . मेट्रो २अ आणि मेट्रो ७च्या रंगरंगोटीसाठीचा एमएमआरडीए MMRDAने एक पत्र दिलं आहे, त्यानंतर ४ ऑक्टोबर निविदा काढण्यात आली …
Read More »उच्च न्यायालयाचे मत, पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीला राजकीय रूप देऊ नका रश्मी शुक्लांविरोधातील याचिकेवर तातडीच्या सुनावणीस न्यायालयाचा नकार
पोलीस महासंचालकपदावरून रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्या जागी संजय कुमार यांची नियुक्ती करताना ती केवळ निवडणूक कालावधीपुरती मर्यादित ठेवण्याचे स्पष्ट केल्याने या निर्णयाला काँग्रेसने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र, न्यायालयाने सोमवारी संबंधित याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. तसेच, याचिका करण्याच्या याचिककर्त्याच्या हेतुवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकारने …
Read More »राष्ट्रीय स्वयंसेवक संघांबाबत आक्षेपार्ह विधान : जावेद अख्तर यांची निर्दोष सुटका याचिकाकर्त्याने तक्रार मागे घेतल्याने न्यायालयाचा निर्णय
एका दूरचित्रवाणीला मुलाखत देताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात दाखल मानहानीची तक्रार मागे घेण्यात आली. त्यामुळे मुलुंड दंडाधिकाऱ्यानी अख्तर यांची या खटल्यातून निर्दोष सुटका केली. न्यायालयाच्या निर्णयामुळे जावेद अख्तर यांना दिलासा मिळाला आहे. तथापि, तक्रारदाराने काही दिवसांपूर्वी अख्तरविरुद्धची तक्रार मागे घेण्यासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आणखी एक …
Read More »रमेश चेन्नीथला यांचा आरोप, सत्ताधा-याकडूंन पोलीस यंत्रणेचा गैरवापर… पोलीस दलाच्या माध्यमातून रसद पुरवून मतदारांना प्रभावीत करण्याचा प्रयत्न सुरु
२० नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीचा प्रचार आज संपत आहे. पण पराभव समोर दिसत असल्याने सत्ताधारी पक्षांकडून सत्ता, यंत्रणा आणि पैशाचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरु असल्याच्या तक्रारी काँग्रेस पक्षाकडे येत आहेत. यात सर्वात जास्त पोलीस दलाचा वापर केला जात आहे. अत्यंत निष्पक्ष निवडणुका आणि लोकशाहीसाठी …
Read More »नितीन गडकरी म्हणाले, राहुल गांधी यांना कोणी गांभीर्याने घेत नाही पंतप्रधान मोदी-बायडनच्या तुलनेवर नितीन गडकरी यांचे वक्तव्य
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतेच अमेरिकेचे माजी अध्यक्ष ज्यो बायडन आणि पंतप्रधान मोदी यांची तुलना करणाऱे वक्तव्य केले. त्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, ही तुलनाच चुकीची असून लोकांनी राहुल गांधी यांचे वक्तव्य गांभीर्याने घेऊ नये. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना नितीन …
Read More »आधीच मोफत धान्य त्यात धान्यालाच गळती ६९ हजार कोटींचा तोटा धान्य वितरण प्रणालीला तोटा
मोफत रेशन योजनेंतर्गत ८०० दशलक्षाहून अधिक लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरणात गळतीचा वार्षिक आर्थिक खर्च अंदाजे ६९,००० कोटी रुपये आहे, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) अंतर्गत १७ दशलक्ष टन (MT) तांदूळ आणि ३ मेट्रिक टन गहू किंवा ऑगस्ट २०२२ ते जुलै या कालावधीत राज्यांकडून घेतलेल्या …
Read More »आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी आयुष्यमान भारत सुरु, परंतु आव्हाने फार फिक्की-हेल २०२४ च्या परिषदेत माहिती पुढे
फिक्की-हेल २०२४ च्या निमित्ताने, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) द्वारे आयोजित वार्षिक आरोग्य सेवा परिषदेत, केपीएमजी KPMG इंटरनॅशनलच्या हेल्थकेअरचे जागतिक प्रमुख डॉ. अण्णा व्हॅन पॉके आणि हेल्थकेअर वरिष्ठ भागीदार, केपीएमजी KPMG नेदरलँड्सने उघड केले की, आयुष्मान भारत कार्यक्रमात लक्षणीयरीत्या प्रगत आरोग्यसेवा सुलभता आहे आणि परवडणारी क्षमता, …
Read More »निर्मला सीतारामन यांना एका व्यक्तीने केली विनंती, उत्तर देत म्हणाल्या आवाज ऐकणार मध्यमवर्गीयांचा आवाज ऐका
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना एका सोशल मीडिया वापरकर्त्याने मदतीसाठी कॉल करताना टॅग केल्यावर मध्यमवर्गीयांच्या मदतीसाठी बोथट मागणीचा सामना करावा लागला. तुषार शर्मा, X वरील वापरकर्त्याने, अनेकांना वाटत असलेल्या भावना व्यक्त केल्या, पोस्ट: “मी तुम्हाला नम्रपणे विनंती करतो की मध्यमवर्गीयांना काही दिलासा देण्याचा विचार करा. मला यातली अफाट आव्हाने समजतात, पण …
Read More »
Marathi e-Batmya