केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी (CPSEs) कॅपेक्समध्ये सुधारणा करूनही, चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-ऑक्टोबरमध्ये एनएचएआय NHAI आणि रेल्वेसह सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांचे एकूण भांडवली भांडवल ८% कमी झाले. रेल्वे आणि नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया द्वारे गुंतवणुकीची मंद गती या उपक्रमांच्या एकूण कामगिरीवर सतत जोर देत आहे. सीपीएसई CPSE आणि इतर एजन्सी ज्यांचे …
Read More »आरबीआयच्या यादीत या पाच बँकाचे नाव पुरेसे भागभांडवल राखण्यात या बँकाना यश
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने बुधवारी सांगितले की स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक देशांतर्गत पद्धतशीर महत्त्वाच्या बँका (डी-एसआयबी) म्हणून राहिल्या. एसबीआय आणि एचडीएफसी बँकेला एप्रिल २०२५ पासून अतिरिक्त भांडवली बफर राखणे आवश्यक आहे, असे त्यात म्हटले आहे. पद्धतशीरपणे महत्त्वाच्या बँका अशा वित्तीय संस्था आहेत …
Read More »प्रधानमंत्री जनधन योजनेतील १०.५ कोटी खात्यांची पुन्हा केवायसी १० वर्षे पूर्ण झाल्याने खाते धारकांकडून पुन्हा केवायसी
प्रधानमंत्री जन धन योजनेतंर्गत केंद्र सरकारने बँकांना १० वर्षे पूर्ण केलेल्या १०.५ कोटी पंतप्रधान जन धन योजना खातेधारकांसाठी नवीन ई-केवायसी करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रधानमंत्री जन धन योजना खातेधारकांसाठी पुन्हा केवायसी KYC प्रक्रियेवर चर्चा करण्यासाठी सर्व भागधारकांसह वित्तीय सेवा (DFS) विभागाचे सचिव एम नागराजू यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या आठवड्याच्या …
Read More »७५ लाखाहून अधिक जणांकडून सुधारीत आयकर रिटर्न दाखल ८ हजार कोटी रूपयांचा अतिरिक्त महसूल होणार जमा
या आर्थिक वर्षात ३१ जुलैपर्यंत ७५ लाखांहून अधिक अद्ययावत आयकर रिटर्न भरले गेले आहेत ज्यामुळे कर अधिकाऱ्यांना ८,००० कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल जमा करण्यात मदत झाली आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करदात्यांनी अतिरिक्त माहितीच्या आधारे अद्यतनित रिटर्न आणि कर भरण्याच्या दोन्ही सुविधेचा वापर केला आहे, तसेच याआधी कोणतेही रिटर्न दाखल …
Read More »निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी या नेत्यांच्या बॅगांची केली तपासणी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, मल्लिकार्जून खर्गे आदी नेत्यांच्या बॅगांची तपासणी
मागील दोन दिवसांपासून शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रचार दौऱ्यात बॅगांची तपासणी केली. त्यामुळे संतापलेल्या उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या बॅगा तपासल्या का असा सवालही यावेळी केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या पथकाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि …
Read More »जस्टीस चांदिवाल यांची स्पष्टोक्ती, मटेरियल भरपूर होत पण समोर येऊ दिलं नाही अनिल देशमुख यांचा मेसेज होता पण रेकॉर्ड नाही
तत्कालीन महाविकास आघाडीच्या काळात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर तत्कालीन पोलिस आयुक्त परबीर सिंग यांनी १०० कोटी खंडणी वसुलीचा आरोप केला. तसेच त्यासाठी पत्रही तेव्हाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लिहिले. त्यानंतर राज्यातील या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चांदिवाल आयोगाची स्थापना केली. तसेच या आयोगाने दिलेल्या निर्णयात सर्वांना …
Read More »अजित पवार यांचा दावा, त्या सरकारसाठी अदानी, शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक औट घटकेच्या सरकारचा शपथविधी शरद पवार यांच्या सांगण्यावरून
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थानापन्न होण्यापूर्वी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन होण्यासाठी गौतम अदानी आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. तसेच शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच त्यावेळी सरकार स्थापन करण्यात आले. तसेच यासंदर्भात गौतम अदानी यांच्या घरी शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. तसेच त्या बैठकीला अमित शाह …
Read More »नवाब मलिक यांचा दावा, अजित पवार यांच्याशिवाय कोणतेही सरकार महाराष्ट्रात बनणार नाही भाजपासोबत राष्ट्रवादी काँग्रेसची पॉलिटिकल अडजेस्टमेंट ;शिव - शाहू - फुले - आंबेडकर यांच्या विचारधारेवर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम...
राजकारणात कुणीही परममित्र किंवा परमशत्रू असत नाही. वेळेनुसार सर्व बदलत असतात. २०१९ मध्ये अशाप्रकारे सरकार बनवले जाईल असे कुणाला वाटले होते का. मात्र वेगळे घडले त्यामुळे २३ नोव्हेंबरला निकाल आला की, अजित पवार यांच्याशिवाय कोणतेही सरकार महाराष्ट्रात बनणार नाही असा स्पष्ट दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब …
Read More »अमित शाह यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका, कोविडकाळात घरात बसणारे देशातील एकमेव मुख्यमंत्री चाळीसगाव येथील सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा ठाकरेंवर थेट निशाणा
कोविड महामारीच्या काळात संपूर्ण देशातील राज्यांचे मुख्यमंत्री संकटाशी सामना करत होते, पण त्या संकटाला घाबरून घरात बसणारे उद्धव ठाकरे हे देशातील एकमेव मुख्यमंत्री होते, अशा शब्दांत प्रखर टीका करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चाळीसगावच्या सभेत उद्धव ठाकरे यांना थेट लक्ष्य केले. आपल्या सुखदुःखात आपल्यासोबत असतात, ते खरे लोकप्रतिनिधी असतात, …
Read More »मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, रामलीला मैदानावर संविधान जाळून डॉ आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या… सोयाबीन, कापसाच्या कमी भावामुळे शेतकरी संकटात
देश एक आणि अखंड आहे तरीही भाजपाचे नेते बटेंगे कटेंगेचा नारा देऊन दिशाभूल करत आहेत. भाजपा आरएसएसमधील कोणीही देशासाठी बलिदान दिलेले नाही परंतु देशाच्या एकता व अखंडतेसाठी काँग्रेस पक्षाच्या तीन नेत्यांनी बलिदान दिले आहे. भाजपा व आरएसएस संविधानाला संपवण्याचे काम करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान मनुस्मृतीच्या तत्वावर …
Read More »
Marathi e-Batmya