उबर टॅक्सी सेवा आता व्हॉट्सअॅपवरूनही बुक करता येणार आहे. लखनौ शहरातून ही सेवा सुरू करण्यात येत आहे. लवकरच देशातील इतर ठिकाणीही ते सुरू होईल. उबर कंपनीच्या म्हणण्यानुसार, व्हॉट्सअॅपसोबत केलेल्या भागीदारीमुळे आता लोक व्हॉट्सअॅप चॅटबॉटवर एसएमएस पाठवून उबेर बुक करू शकतील. उबर अॅप डाउनलोडची गरज नाही उबरच्या व्यवसाय विकासाच्या वरिष्ठ संचालक …
Read More »२२ दिवसानंतर मुख्यमंत्री रूग्णालयातून घरी परतले आणखी दोन-तीन महिने घरी आराम करण्याच्या डॉक्टरांच्या सूचना
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मानदुखीच्या आजारावरील उपचारासाठी मुंबईतील रिलायन्स रूग्णालयात १० नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यानर १२ नोव्हेंबर रोजी स्पाईन सर्जरी करण्यात आली. त्यानंतर जवळपास १४ दिवसानंतर त्यांच्यावर फिजोओथेरपीचे उपचार सुरु करण्यात आल्याने आणखी काही दिवस रूग्णालयातील मुक्काम वाढला. मात्र आज अखेर त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात …
Read More »गतवर्षीच्या तुलनेत यंदा २५ टक्के अधिक जीएसटीची वसूली डीपीनंतर जीएसटीमध्येही वाढ, नोव्हेंबरमध्ये १.३१ लाख कोटी जीएसटी संकलन
केंद्र सरकारला नोव्हेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा करापासून (जीएसटी) १,३१,५२६ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत यात वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये जीएसटी कलेक्शन १.३० लाख कोटी रुपये होते. सरकारने बुधवारी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) डेटा जाहीर केला. देशात जीएसटी लागू झाल्यानंतर नोव्हेंबरमधील हे दुसरे सर्वात मोठे कलेक्शन आहे. …
Read More »वरुणराजाच्या आगमनाने छत्र्या बाहेर तर थंडी पळाल्याने स्वेटर कपाटात अवकाळी पावसाने मुंबईकरांची तारांबळ
मुंबई: प्रतिनिधी डिसेंबर महिना म्हटलं की गुलाबी थंडीचा अनुभव आल्याशिवाय रहात नाही. मात्र पर्यावरणातील बदलामुळे यंदा डिसेंबर उजाडला तरी वरूणराजाने अजून एक्झिट घेतली नाही. त्यामुळे आज महिन्याचा पहिला दिवस असताना मुंबईत सकाळपासूनच ढगांनी गर्दी करत वरूणराज्याचे आगमन झाले. त्यामुळे सुर्यनारायणाला ढगांच्या आड लपण्याची नामी संधी मिळत सुट्टीवर जाणे भाग पाडले. …
Read More »ममता बॅनर्जींच्या वक्तव्यावर पटोले म्हणाले, लढाई अंहकाराने नाही तर… काँग्रेस हाच भाजपला सक्षम पर्यायः नाना पटोले
मुंबई: प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष हा देशाचे संविधान आणि लोकशाहीसाठी धोका आहे. भाजपच्या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहे. हे देशातील जनता पहात आहे. वैयक्तिक महत्वकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून भाजपाविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढण्याची आवश्यकता आहे असे महाराष्ट्र …
Read More »मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या भेटीनंतर शरद पवार म्हणाले… काँग्रेसला बाजूला सारून कोणताही पर्याय देता येणार नाही
मुंबई: प्रतिनिधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी या तीन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आल्या असून काल शिवसेना प्रवक्ते खा.संजय राऊत आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सुपुत्र तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी …
Read More »सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना उत्पन्नाची संधी प्रधानमंत्री कुसुम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
मुंबई: प्रतिनिधी नापिक आणि अकृषिक जमिनीचा वापर करुन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री कुसुम योजना (घटक अ) केंद्र शासनाद्वारे सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये निर्माण होणारी वीज महावितरणला विकून अथवा सौर प्रकल्पासाठी जमिन भाडे पट्टीवर देऊन उत्पन्न मिळवण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे. या योजनेचा लाभ जास्तीत …
Read More »शेलारांचा सवाल, महाराष्ट्रातील तरूणांना केवळ वडापाव विकायला सांगणार आहात काय? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीवरून भाजपाची टीका
मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र दौ-यावर असणा-या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांच्यावतीने त्यांची भेट घेणारे मंत्री आदित्य ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीची अधिकृत माहिती महाराष्ट्र शासनाने जाहीर करावी. हे एक कटकारस्थान असून इथले उद्योग पश्चिम बंगालमध्ये घेऊन जाण्यास सत्ताधारी शिवसेना मदत तर करीत नाही ना? असा सवाल भाजपा नेते आमदार …
Read More »एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीबाबत उद्या बैठक मान्यता प्राप्त संघटना होणार सहभागी
मुंबई: प्रतिनिधी एसटी कर्मचाऱ्यांना दिलेल्या वेतनवाढीबाबत सांशकता आहे. ती दूर करण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी मान्यता प्राप्त संघटनांची उद्या बैठक बोलावली आहे. बैठकीत वेतन निश्चितीबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वेतन निश्चितीबाबत निर्णय सरकारने पगारवाढ दिल्यानंतर एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. विलीनीकरणाचा मुद्दा मार्गी लागत नाही, तोपर्यंत आंदोलन …
Read More »ओमिक्रॉन इफेक्टमुळे विमान भाडे दुप्पट प्रवासी उद्योगावर परिणाम
मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचा नवीन विषाणू ओमिक्रॉन दक्षिण आफ्रिकेत आढळून आला आहे. याशिवाय तीन ते चार देशात याचे रुग्ण आढळल्यानंतर सरकार आवश्यक ती काळजी घेत आहे. पण कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकाराचा परिणाम प्रवासी उद्योगावरही दिसून येतआहे. विमान कंपन्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय मार्गांवर विमान भाडे वाढवले आहे. भारतातून US, UK, UAE …
Read More »
Marathi e-Batmya