मुंबईः प्रतिनिधी उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथील घटनेत शेतकऱ्यांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूसंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाने खेद व्यक्त करण्याचा ठराव केला. यावेळी मंत्रिमंडळाने दोन मिनिटे उभे राहून मरण पावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली देखील वाहिली. यासंदर्भात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रारंभी निवेदन केले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अनुमोदन दिले. …
Read More »एनसीबीचा दावाः आम्हीच क्रुजवर जावून कारवाई केली नवाब मलिक यांनी केलेले आरोप फेटाळले
मुंबईः प्रतिनिधी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रुजवर आर्यन खान, अरबाज मर्चंटवर करण्यात आलेल्या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नवा गौप्यस्फोट करत एनसीबीच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मलिक यांनी केलेल्या आरोपामुळे एनसीबीने तात्काळ पत्रकार परिषद बोलावित ती कारवाई एनसीबीनेच केल्याचा दावा केला. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रुजवर …
Read More »काँग्रेसला संपवण्याचा विचार करणाऱ्यांना जनतेचे चोख उत्तर जिल्हा परिषद निवडणुकीतील यश कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ !: नाना पटोले
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीत काँग्रेसला मिळालेले यश हे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, त्यांनी मेहनत घेतल्यानेच या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाची कामगिरी चांगली झाली असून ही तर सुरुवात आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. निवडणूक …
Read More »आर्यन खान, अरबाज मर्चंट अटक नाट्यामागचा नवाब मलिकांकडून गौप्यस्फोटः फोटोसकट पुरावे अटक करणारे के.पी. गोसावी आणि मनिष भानुशालीचा एनसीबीशी काय संबंध?
मुंबईः प्रतिनिधी मुंबईत एनसीबीने (Narcotics Control Bureau) ३ ऑक्टोबर रोजी मुंबई – गोवा क्रूझवर कारवाई करुन काही लोकांना अटक केली होती. यामध्ये बॉलिवूडचा स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतर काहींना अटक केलेली आहे. मात्र आर्यन खानला अटक करताना ज्या व्यक्तीचा फोटो व्हायरल झाला आहे, तो के.पी.गोसावी नावाचा व्यक्ती …
Read More »१५ वर्ष जुनी दुचाकी, कार, ट्रक वापरणं होणार महाग नोंदणी नूतनीकरण शुल्कात आठ पट वाढ
मुंबईः प्रतिनिधी तुमच्याकडे १५ वर्ष जुनी कार असेल आणि कारच्या नोंदणीचं नुतनीकरण पुढील वर्षी करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण १५ वर्ष जुन्या कारची नोंदणी नूतनीकरण आता आठ पटीने महागणार आहे. एप्रिल २०२२ पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षात नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी आपल्याला आजच्या तुलनेत आठ पट अधिक …
Read More »सणासुदीच्या तोंडावर इंधन दरवाढ सुरूच, घरगुती एलपीजी सिलेंडर महागला गॅस सिलेंडरच्या किंमतीत १५ रुपयांनी वाढ
मुंबईः प्रतिनिधी सणांच्या आधी सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी मंगळवारी विनाअनुदानित १४.२ किलो गॅस सिलेंडरच्या किंमतीत १५ रुपयांनी वाढ केली आहे. दर वाढीनंतर आता एलपीजी सिलेंडरची किंमत ८८४.५० रुपयांवरून ८९९.५० रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. त्याचबरोबर ५ किलोचा …
Read More »आदिवासी पारधी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध काँग्रेसला राज्यात एक नंबरचा पक्ष करण्यासाठी युवाशक्तीची गरज !: नाना पटोले
मुंबईः प्रतिनिधी पारधी समाजाकडे पाहण्याचा पूर्वापार दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. या समाजावर गुन्हेगारी समाज असा शिक्का मारला गेला आहे ती ओळख बदलून त्यांना माणूस म्हणून जगता आले पाहिजे. काँग्रेस पक्ष हा वंचित, शोषित समाज घटकांना न्याय देणारा पक्ष असून राज्यातील आदिवासी पारधी समाजाच्या शिक्षण, रोजगार, राहण्याची सोय अशा सर्वांगिण विकासासाठी …
Read More »टाटा-मिस्त्री वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता, हे आहे कारण डिबेंचर विकून ६,६०० कोटी रुपये उभे करण्याची योजना
मुंबईः प्रतिनिधी रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यात सुरू असलेल्या वादात नवा ट्विस्ट आला आहे. त्यांच्यामधील वाद आता पुन्हा एकदा वाढू शकतो. वास्तविक शापूरजी पालनजी समूहाचे प्रवर्तक गुंतवणूकदारांना डिबेंचर विकून ६,६०० कोटी रुपये उभारण्याची योजना आखत असल्याचे वृत्त आहे. यासाठी टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्सचे शेअर्स गहाण ठेवण्यात येतील. …
Read More »विमा कंपन्यांनों स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्राप्त तक्रारी निकाली काढा कृषि मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी विमा कंपन्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्राप्त तक्रारी तातडीने निकाली काढाव्यात असे निर्देश कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सहभागी विमा कंपन्यांकडून स्थानिक नैसर्गिक आपत्ती व पीक काढणी पश्चात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत मंत्री भुसे यांच्या …
Read More »दिवाळीच्या या खास वेळी शेअर बाजारात पैसे कमवण्याची संधी जाणून घ्या मुहुर्त ट्रेडिंगबद्दल
मुंबईः प्रतिनिधी शेअर बाजाराने अनेक वर्षांपासून आपल्या परंपरा जपल्या आहेत. यातील सर्वात महत्त्वाची परंपरा म्हणजे दिवाळीच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंग. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर शेअर बाजारात मुहूर्ताचं ट्रेडिंग केलं जातं. गुंतवणूकदार मुहूर्तच्या विशेष प्रसंगी नव्या गुंतवणुकीस सुरुवात करतात. मुहूर्त ट्रेडिंग केल्याने गुंतवणुकदारांची वर्षभर भरभराट होईल असे म्हटले जाते. बीएसई आणि एनएसई दिवाळीच्या …
Read More »
Marathi e-Batmya