Breaking News

कोरोना: मुंबईत संख्या नियंत्रित तर ठाणे, पुणे आणि औरंगाबादेत वाढ २३३० जणांना घरी सोडले तर राज्यात ५४९३ रूग्ण नव्याने, १५६ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी राज्यात यापूर्वी सर्वाधिक संख्या मुंबई आणि महानगरात रहात होती. पंरतु मुंबई शहरातील कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश येत असून २ ते अडीच हजाराच्या संख्येने कोरोनाबाधित होणाऱ्यांची संख्या आता १२८७ वर आली आहे. त्यानंतर ठाणे विभागातील कल्याण-डोंबिवली, ठाणे शहर, मीरा भांईदर, वसई विरार मध्ये बाधितांची संख्या वाढत आहे. याशिवाय पुणे …

Read More »

सरकारी सेवानिवृत्तीला १ किंवा वयाच्या ६० वर्षापर्यंत मुदत वाढ शासन निर्णय लवकरच निघणार

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील कोरोनाची परिस्थिती कधी अटोक्यात येईल याचा अंदाज अद्याप तरी राज्य सरकारला येत नाही. त्यामुळे आगामी काळात संभावित कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवू नये यासाठी यावर्षी किंवा पुढील वर्षी सेवानिवृत्त होत असलेल्यांना १ वर्षाची मुदतवाढ किंवा वयाच्या ६० व्या सेवानिवृत्ती देण्याविषयी राज्य सरकार गंभीरपणे विचार करत असून यासंदर्भात लवकरच …

Read More »

नवे तंत्रज्ञान व्यवहार्य आहे का? संगणक पुरवून परिक्षा घ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे मत

मुंबई: प्रतिनिधी करोनामुळे उदभवलेल्या परिस्थ‍ितीच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये तसेच उच्च शिक्षण संस्थांनी अध्ययन तसेच अध्यापनासाठी आधुनिक डिजिटल नव साधनांचा स्वीकार करावा असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी करत दुसऱ्याबाजूला मात्र आयआयटी सारख्या संस्थांनी देखील ऑनलाईन अध्यापनाचा पर्याय स्वीकारला आहे. मात्र नवे तंत्रज्ञान सुसंवादी, प्रमाणित आणि व्यवहार्य आहे का ? याचा देखील …

Read More »

मुंबई ३ ते ४ शिफ्टमध्ये सुरु होणार ? राज्य सरकारकडून चाचपणी

मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह महानगरात जरी कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असली तरी राज्याची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला जास्त कालावधीसाठी बंद ठेवता येणार नाही. त्यामुळे मुंबई शहरातील सरकारी, खाजगी कार्यालये आणि उद्योग तीन ते चार शिफ्टमध्ये सुरु करण्याचा विचार करण्यात येत असल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी राज्यात …

Read More »

३० जूननंतरही असेच राहणार, पण रक्तदानाप्रमाणे प्लाझ्मा दान करा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची माहिती

मुंबई: विशेष प्रतिनिधी सद्यपरिस्थितीतील लॉकडाऊन अर्थात अनलॉक हे ३० जूननंतरही असाच राहणार आहे. तसेच सध्या आपण अंतिम टप्प्यातील कोरोना विरोधी लढ्यात असल्याने सगळ्याच गोष्टी आपणाला अर्धवट सोडून चालणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे असून आगामी काळात कोरोनाबाधीतांची संख्या अशीच वाढत राहणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगत उपचारासाठी प्लाझ्माची …

Read More »

जागतिक दर्जाचे बुद्धिस्ट थीम पार्क, बिझनेस सेंटर आणि न्यू स्टेडियम उभारणार ऊर्जा तथा पालक मंत्री डॉ.नितीन राऊत यांची माहिती

नागपूर: प्रतिनिधी देशाच्या मध्यभागी आणि विकासाच्या दृष्टीकोनातून अत्यंत सोयीचे असलेल्या नागपूरचा कायापालट करून कोराडी येथे ऊर्जा शैक्षणिक पार्क, भव्य हनुमान मूर्ती स्मारक, सेल्फी पॉइंट, तलाव सौन्दर्यीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. सोबतच, फुटाळा तलाव येथे बुद्धिस्ट थीम पार्क, यशवंत स्टेडियम परिसरात जागतिक दर्जाचे अत्याधुनिक नवीन स्टेडीयम, वाहन विरहीत बिझनेस सेंटर उभारून देश-विदेशातील …

Read More »

कोरोना: ४४३० जण घरी तर दुसऱ्या दिवशीही ५३१८ नवे रूग्ण १६७ जणांचा मृत्यू , १-६० हजाराच्या घरात एकूण रूग्ण, ६७ हजार अॅक्टीव्ह

मुंबई : प्रतिनिधी राज्यात एकाबाजूला रूग्ण बरे होवून घरी जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. आज पुन्हा ४ थ्या दिवशी ४४३० इतक्या विक्रमी संख्येने रूग्ण घरी गेले. त्यामुळे घरी जाणाऱ्यांची संख्या ८४ हजारावर पोहोचली. तर काल ५ हजार रूग्णांचे निदान झाल्यानंतर आज दुसऱ्यादिवशीही ५३१८ नव्या रूग्णांचे निदान झाले. त्यामुळे एकूण रूग्ण …

Read More »

शहिद जवान सुनील काळे यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी गृहमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्र्यांकडून काळे कुटुंबाला ग्वाही

सोलापूर : प्रतिनिधी पुलवामा येथील अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेल्या सुनिल काळे यांच्या कुटुंबातील एकाला शिक्षणानुसार शासकीय सेवेत घेण्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. पानगाव (ता. बार्शी) येथे शहीद काळे यांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन देशमुख, टोपे, भरणे यांनी आज सांत्वन …

Read More »

ज्यांचे डिपॉझिट जप्त झाले, त्यांच्या वक्तव्याची दखल घेण्याची गरज नाही शरद पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला

सातारा-मुंबई: प्रतिनिधी सांगली लोकसभा निवडणुकीत पराभव व बारामती विधानसभा निवडणुकीत ज्याचे डिपॉझिट जप्त झाले. त्यामुळे लोकांनी स्वतःहून त्यांना बाजूला केले असून त्यांच्या वक्तव्याची दखल घ्यावी इतके काही त्यांचे काम नसल्याचे सांगत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याची दखल घेण्याची गरज नसल्याचे सांगत ते अदखलपात्र असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. सातारा …

Read More »

कृषी व संलग्न अभ्यासक्रमांची फि भरण्यासाठी दिली सवलत कृषीमंत्री दादाजी भुसे यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कृषी व संलग्न अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क-फि भरण्यासाठी सवलत देण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज दिली. यासंदर्भात राज्यातील कृषी विद्यापीठांच्या शिक्षण संचालक समितीमध्ये तसा ठराव करण्यात आला असून विद्यार्थ्यांना शैक्षणीक वर्ष २०२०-२१ मधील तिसऱ्या, पाचव्या व सातव्या सत्राचे शैक्षणिक शुल्क एक रकमी न …

Read More »