मुंबई : प्रतिनिधी राज्यातील बेरोजगार तरूणांना नोकरी शोधण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात मानधन मिळावे यासाठी अंशकालीन पदवीधरांना तात्पुरत्या स्वरूपात नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. परंतु राज्य सरकारकडून कधी तरी केल्याच्या कामाची पावती म्हणून पदवीधरांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्यात येईल अशी वेडी आशा लागून राहीली होती. मात्र या पदवीधरांना पुन्हा शासकिय संस्थांमध्ये …
Read More »रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर पटेल यांचा राजीनामा वैयक्तीक कारणामुळे राजीनामा दिल्याची पटेल यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या पतधोरणाबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त टीका करणाऱ्या माजी गर्व्हनर रघुराम राजन यांचा उत्तराधिकारी म्हणून उर्जित पटेल यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गर्व्हनरपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. परंतु पटेल यांच्या नियुक्तीच्या कालावधीत केंद्र सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे त्यांची बँकेचा कारभारावर देशभरातून टीका झाली. त्यानंतर तब्बल दोन वर्षानंतर …
Read More »सरकारच्या छुप्या पाठिंब्यामुळेच छिंदमचा विजय काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरून महाराजांचा घोर अवमान करणारा श्रीपाद छिंदम सरकारच्या छुप्या पाठिंब्यामुळेच निवडणूक जिंकला असून त्याचा विजय शिवरायांच्या पुरोगामी महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारा आहे. अशी कठोर प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले …
Read More »धुळे महापालिकेत सत्ता भाजपकडे तर अ.नगरमध्ये युतीकडे जाण्याची शक्यता सर्वाधिक जागा भाजपला तर सर्वाधिक कमी काँग्रेसला जागा मिळाल्या
मुंबई : प्रतिनिधी धुळे महानगरपालिकेच्या निवडणूकीत डावलले जात असल्याच्या कारणाने भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी आपल्याच पक्षाच्या विरोधात दंड थोपटले. त्यामुळे धुळे महापालिकेवर भाजपची सत्ता येण्यास अडचण होणार असल्याची अटकळ बांधली जात होती. परंतु जलसंपदा मंत्री गिरिष महाजन, रोहयो मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली धुळे महापालिकेत तब्बल ५० जागा जिंकत …
Read More »पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीची अवस्था ‘वाऱ्यावरची वरात’ सारखी अकादमीला पूर्णवेळ संचालकच मिळेना
मुंबई : खंडूराज गायकवाड महाराष्ट्रातील संस्कृती आणि कला यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीची अवस्था सध्या पुलं च्या ‘वाऱ्यावरची वरात’ या नाटकाच्या नावाला शोभेल अशी झाली आहे. कारण सध्या या अकादमीला पूर्ण वेळ प्रकल्प संचालक मिळत नसल्याने गेल्या महिन्याभरापासून या पदाचा अतिरिक्त कार्यभार पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुशिल गर्जे यांच्याकडे सुपूर्द केला. …
Read More »छत्रपतींविषयी अनुद्गार काढणारा छिंदम निवडणूकीत विजयी अहमदनगर महापालिका निवडणूकीत दोन हजार मतांची आघाडी
अहमदनगर : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अनुद्गार काढल्याने राज्यातील जनतेचा रोष ओढावलेल्या आणि तडीपारीची शिक्षा भोगत असलेला श्रीपाद छिंदम अहमदनगर महापालिकेच्या निवडणूकीत दोन हजार मतांनी विजयी झाला. शिवरायांबद्दल अनुद्गार काढल्यानंतरही अहमदनगर शहरवासियांनी त्याला स्विकारले हे विशेष आहे. भाजपच्या तिकिटावर निवडून येवून शहराच्या उपमहापौर पदी विराजमान झालेल्या श्रीपाद छिंदम यांने …
Read More »शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करू नका कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी राज्यावर भयंकर दुष्काळाचे सावट असल्यामुळे लोकनेते खासदार शरद पवार यांच्या वाढदिवशी कुठलाही समारंभ करण्याऐवजी तो निधी किंवा मदत दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांना दयावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा १२ डिसेंबर रोजी वाढदिवस …
Read More »चार वर्षात भाजपच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर पैसा कमाविला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांचा आरोप
दर्यापूर : प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना दुष्काळी उपाययोजना करण्याऐवजी सरकारमधील मंत्री बेताल वक्तव्ये करून जनतेची क्रूर थट्टा करत आहेत. चार वर्ष भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा कमावल्याने भाजपचे मंत्री मस्तवाल झाले आहेत. आगामी निवडणुकीत पराभवाची धूळ चारून जनता भाजपच्या नेत्यांची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश …
Read More »महसूल विभागाच्या गलथान कारभारामुळे सरकारला ५० हजारांचा दंड भारत-पाक युध्दातील जवान असूनही जमिनीच्या प्रतिक्षेत
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात शहीद आणि जवानांच्या नावावरून राजकारण करणाऱ्या राज्यातील भाजप सरकारच्या गलथान कारभाराचा फटका एका भारत-पाक युध्दात मर्दमुकी गाजविणाऱ्या सैनिकाला बसला आहे. तसेच या कारभारामुळे मुंबई उच्च न्यायालयाने ५० हजार रूपयांचा दंड ठोठावून तीन महिन्यात या शुरवीर सैनिकाला जमिन देण्याचे आदेश सरकारला देवून ११ महिने …
Read More »जागतिक शांततेसाठी बुद्धविचारांच्या प्रसाराची आवश्यकता राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे प्रतिपादन
मुंबई : प्रतिनिधी शांतता, सौहार्द, ज्ञान आणि करुणा या तत्त्वज्ञानाचा आधार असलेला बौद्ध धर्म हा भारताच्या महान आध्यात्मिक परंपरांचा प्रसारक आहे. आजची जागतिक परिस्थिती पाहता जगाला बुद्धविचारांची आवश्यकता असल्याचे मत राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे व्यक्त केले. के. जे. सोमय्या सेंटर फॉर बुद्धीजम स्टडीजच्या २५ व्या वर्षपूर्तीनिमित्त ‘एम्बडींग कंम्पॅशन : अवलोकितेस्वरा इन …
Read More »
Marathi e-Batmya