मुंबई : प्रतिनिधी टाकावूपासून टिकावू वस्तू तयार करण्याची भारताची अनेक वर्षांपासून परंपरा आहे. भविष्यात अशा प्रकारचे काम करणाऱ्या कंपन्या राज्यात सक्रिय झाल्यास त्यास सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे राज्य सरकारचे धोरण राहील, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी फ्रान्स येथील शिष्टमंडळास दिले. मोठ्या शहरात दिवसेंदिवस स्वयंचलित वाहनांची संख्या वाढत आहे. याचसोबत कालबाह्य झालेल्या …
Read More »परमिटवर नोंदणी न करणाऱ्यांच्या ऑटो रिक्षा जप्त करणार परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अवैध खासगी रिक्षांना परवान्यावर अर्थात परमिटवर नोंदणी करुन वैधता मिळविण्यासाठी ३१ मार्च २०१८ पर्यंत मुदत देण्यात आली. परंतु या कालावधीत अनेक रिक्षा चालकांनी आणि त्यांच्या मालकांनी नोंदणीची प्रक्रिया केली नसल्याचे आढळून येत असल्याने परमिटवर नोंदणी न केलेल्या अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षा जप्त करण्याचे आदेश आरटीओ कार्यालयांना …
Read More »सरकारने कर्जमाफी तर दिली, पण माहीतीच नाही दप्तरी जिल्हानिहाय माहिती शासनाकडे उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकारात उघड
मुंबई : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा राज्य सरकारच्यावतीने करत १४ हजार ३८८ कोटी रूपयांच्या कर्जमाफीचा लाभ ४६ लाख ५२ हजार देण्यात आला. मात्र या कर्जमाफीचा लाभ मिळविणाऱ्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय माहितीच राज्य सरकारकडे नसल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारात उघडकीस आली आहे. त्यामुळे …
Read More »नानाजी देशमुख कृषी संजीवनीच्या पहिल्या टप्प्यात १०११ गावांची निवड कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते माहिती पुस्तिकेचे प्रकाशन
मुंबई : प्रतिनिधी नानाजी देशमुख प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सात जिल्ह्यातील १०११ गावांची निवड करण्यात आली असून १०६ गावांच्या कामांचे प्रत्यक्षात नियोजन करण्यात आले आहे, असे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी येथे सांगितले. या प्रकल्पाच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या कार्यालयाचे उदघाटन कृषिमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री सदाभाऊ …
Read More »‘संस्कृती कलादर्पण नाट्य महोत्सव’ थाटात संपन्न नाट्यरसिकांची प्रचंड गर्दी
मुंबई : प्रतिनिधी कलाकार आणि तंत्रज्ञांनी केलेल्या कामाचं कौतुक करीत त्यांच्या कलागुणांचा पुरस्काराच्या रूपात सन्मान करणाऱ्या ‘१८ वा संस्कृती कलादर्पण नाट्य महोत्सव’माटुंगा येथील यशवंत नाट्यगृह येथे मोठ्या दिमाखात पार पडला. एरव्ही नाटकांना गर्दी होत नसल्याचं पाहायला मिळतं, पण ‘संस्कृती कलादर्पण नाट्य महोत्सव’ हा सोहळा याला अपवाद ठरला. नाट्यरसिकांनी तुडुंब भरलेल्या …
Read More »पोलिस आयुक्तालयाला मंजूरी मात्र कार्यालयासाठी जमिनच नाही राज्य मंत्रिमंडळाची पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या निर्मितीस मंजूरी
मुंबई : प्रतिनिधी गेली अनेक वर्षे पुणे शहराला लागून असलेल्या पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र महापालिकेची स्थापना केल्यानंतर स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची स्थापना करण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर राज्य सरकारने या मागणीची दखल घेत पिंपरी चिंचवडला स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाच्या निर्मितीस मंजूरी दिली. परंतु या आयुक्तालयाच्या मुख्यालय उभारणीसाठी अद्याप जमिनच उपलब्ध करून न दिल्याने …
Read More »अनुभव सिन्हांच्या आगामी सिनेमात श्रीया पिळगावकर अभी तो पार्टी शुरू हुई है सिनेमासाठी करारबध्द
मुंबई : प्रतिनिधी महागुरू सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची कन्या श्रीयाचं नाव सध्या बॅालिवुडपासून हॅालिवुडपर्यंत चांगलंच गाजतंय. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘एकुलती एक’ या सिनेमाद्वारे चंदेरी दुनियेत दाखल झालेल्या श्रीयाने अल्पावधीतच ‘उन प्लस उने’ या फ्रेंच सिनेमात आयन्ना ही व्यक्तिरेखा यशस्वीपणे साकारत शाबसकी मिळवली. त्यानंतर शाहरुख …
Read More »आपलं शहर करा हरित स्वच्छ- सुंदर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व महापालिका, नगरपालिकांना पत्र पाठवित आवाहन
मुंबई : प्रतिनिधी राज्यात वन विभागाने लोकसहभागातून महावृक्ष लागवड मोहीम हाती घेतली असून या मोहिमेत शहरातील नागरिकांनीही सहभागी व्हावं आणि आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित करावं, असं आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी करत अशा आशयाचे पत्र राज्यातील सर्व नगरपालिका, नगरपरिषदा, महानगरपालिकांना, नगराध्यक्ष, महापौर यांना पाठविले आहे. याच पत्रात त्यांनी शहरवासियांना देखील वृक्ष …
Read More »गुन्हेगारीमुळेच मी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलो गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांची स्पष्टोक्ती
मुंबई : प्रतिनिधी अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या हत्येच्या घटनेनंतर जिल्ह्यातले शिवसैनिक आक्रमक होते. मात्र त्यांना आता शिवसेनेच्या नेत्यांनी शांत केल्याचे सांगत शिवसेना आक्रमक आहे, पण गुन्हेगार नसल्याचे प्रमाणपत्र देत केवळ गुन्हेगारीमुळेच मी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आल्याचे स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेस हा गुंडाचा पक्ष असल्याची अप्रत्यक्ष आरोप गृह राज्यमंत्री …
Read More »कोण घेणार स्पृहाची जागा? ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ नाटकात नवी अभिनेत्री पाह्यला मिळणार
मुंबई : प्रतिनिधी काही मालिकांमध्ये काळानुरूप बदल होत असल्याचं आपण नेहमीच पाहात आलो आहोत. नाटकही याला अपवाद नाही. एखाद्या नाटकात महत्त्वाची भूमिका साकारणारा कलावंत दुसऱ्या एखाद्या कामात गुंतला की त्याची जागा अन्य एखादा कलावंत घेतो आणि ‘शो मस्ट गो ऑन’ असं म्हणत नव्या टिमसोबत नाटकाची वाटचाल पुढे सुरूच राहते. चित्रपटांपासून …
Read More »
Marathi e-Batmya