शुध्दीकरण वाद पेटला: भाजपा नेते काय म्हणाले? नारायण राणे, आशिष शेलार, प्रविण दरेकरांची शिवसेनेवर टीका

मुंबई : प्रतिनिधी

पूर्वीश्रमीचे शिवसैनिक तथा भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर काही शिवसैनिकांनी स्मृतीस्थळाचे शुध्दीकरण केले. यावरून स्वत: नारायण राणे यांच्यासह भाजपाचे आशिष शेलार, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठविली आहे.

जाणून घेवूया कोण काय म्हणाले….

याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विचारले असता  ते म्हणाले की, आतापर्यतच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सर्वोत्कृष्ठ काम म्हणजे मी जावून आल्यानंतर शुध्दीकरण करण्याचे जे काम केले ते आतापर्यंतचे काम आहे अशी उपरोधिक टीका केली.

 

About Editor

Check Also

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू मदत आणि उपचाराला मिळणार गती, आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार

राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक वेगात मिळणार आहे. मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *