दिल्लीतील ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात महाराष्ट्र शासनामार्फत दिल्लीमध्ये बहुउद्देशीय सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. महाराष्ट्र सदन परिसरात त्यासाठी जागा निश्चित करण्यात आली असून त्याचा प्रस्तावित आराखडा निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकताच सादर केला. मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »प्रकाश आंबेडकर यांची राहुल गांधी यांच्या त्या वक्तव्यावरून टीका जातीय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर बहुजनांवर केलेला गुन्हा आहे
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच दिलेल्या एका वक्तव्यात “जातीय जनगणना न होणं ही माझी चूक होती” असे म्हणत एक प्रकारे आपल्या पक्षाच्या ऐतिहासिक अपयशावर झाक घालण्याचा प्रयत्न केला, मात्र वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यावर कठोर ट्विटच्या माध्यमातून टीका म्हणाले की, जातीय जनगणना रोखणं ही …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, पुढील चार वर्षात देशातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था महाराष्ट्रात सिकलसेल, थॅलेसिमिया, ॲनिमियावरील उपचारासाठी नवीन योजना तयार करणार
प्राथमिक आरोग्य सुविधांच्या दृष्टीने प्रत्येक तीन किलोमीटरमध्ये आरोग्यसेवांचे जाळे निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या चार वर्षांत देशातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांचाही सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. येत्या काळात सिकलसेल, थॅलेसिमिया, ॲनिमियावरील महागड्या उपचारासाठी एक नवीन योजना तयार करणार असल्याचे प्रतिपादन …
Read More »उद्धव ठाकरे यांच्या ६५ व्या वाढदिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर राज ठाकरे यांच्या स्वागताला उद्धव ठाकरे स्वतः खाली आले
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षांकडून पुन्हा एकदा आपपल्या मतदारांना गोंजारण्यासाठीचे निर्णय घेण्याचा सपाटा पुन्हा एकदा सुरु केला आहे. तर दुसऱ्याबाजूला मराठीच्या मुद्यावरून ठाकरे बंधुनी एकत्र यावे अशी अपेक्षा मराठी जणांकडून व्यक्त करण्यात येत होती. नेमक्या याच पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे …
Read More »रेव्ह पार्टी प्रकरणी प्राजल खेवलकर अटकेनंतर अजित पवार म्हणाले, कोणीही चुकीचं… एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक केल्यानंतर राजकिय पडसाद
पुण्यातील खराडी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टी वर पहाटे ३.३० वाजता पोलिसांनी धाड टाकत या कारवाई केली. यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत हुक्का बारचे साहित्य, त्याचे फ्लेवर, अंमली पदार्थ, चरस गांजा आदी साहित्य जप्त करण्यात आले. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी एकनाथ खडसे यांचे जावई तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या …
Read More »पुण्यात रेव्ह पार्टीः एकनाथ खडसे यांचा जावई प्रांजल खेवलकर यांना अटक पहाटे ३.३० वाजता पुणे पोलिसांची कारवाई, काही महिला आणि पुरुषांना अटक
मागील काही वर्षात राज्यात ड्रग्ज आणि अमली पदार्थाचा वापर राज्यातील तरूणाईंमध्ये वाढल्याच्या चर्चा वाढीस लागल्यानंतर आता हनी ट्रॅपचे प्रकारही वाढत असल्याचा मुद्दा नुकताच झालेल्या पावसाळी अधिवेशात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी उपस्थित केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्याकडून ही याच प्रकारचे आरोप भाजपाचे नेते तथा …
Read More »राहुल गांधी यांची निवडणूक आयोगावर टीका, आयोग फसवणूक करणाऱ्या क्रिकेट पंचा सारखा राजकारणाची गंगोत्री गुजरातमध्ये तीची साफसफाई गुजरातमधूनच
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी निवडणूक आयोगाची (EC) तुलना “फसवणूक करणाऱ्या क्रिकेट पंच” सारखी केली, ज्यामुळे त्यांच्या पक्षाला २०१७ आणि २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला, असे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. गुजरात प्रदेश काँग्रेस समितीच्या (GPCC) नवनियुक्त जिल्हा आणि शहर युनिट अध्यक्षांसाठी आयोजित तीन दिवसांच्या प्रशिक्षण शिखर परिषदेच्या …
Read More »कारगिल युद्धाचा थरार आता प्रत्यक्ष पाहता येणार द्रास सैन्य स्मारकातील 'लाईट अॅण्ड साऊंड शो'साठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार
कारगिल युद्धात भारतीय सैनिकांनी ज्या त्वेषाने आणि दुर्दम्य इच्छाशक्तीने शत्रूशी लढा दिला, त्या लढाईचा थरार आता इथे भेट देणाऱ्या प्रत्येक भारतीय पर्यटकाला प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. जून महिन्यात भारतीय लष्कर आणि सरहद संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कारगिल युध्द विजय रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सरहद शौर्यथॉन-२०२५ (मॅरेथॉन) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, वस्त्रोद्योगात सौर ऊर्जेच्या वापरासाठी समिती स्थापन करा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वस्त्रोद्योग विभागाची आढावा बैठक
सामाजिक न्याय, आदिवासी विकास आणि इतर बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या नवीन सहकारी सूतगिरण्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत एकसमान निकष ठरवावे. या विभागांतर्गत असणाऱ्या सूतगिरण्यांसाठी त्या त्या विभागाने अतिरिक्त तरतूद करून द्यावी. तसेच वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये सौर ऊर्जेच्या वापरामध्ये येत असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी वस्त्रोद्योग आणि ऊर्जा विभागाची समिती स्थापन करण्यात यावी, असे निर्देश …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, आयटी उद्योग बंगळुरूला जाईपर्यंत पालकमंत्री झोपा काढत होते का ? महाराष्ट्रातील उद्योग दुसऱ्या राज्यात जाण्यास भाजपा युती सरकारची झुंडशाही व भ्रष्टाचारच जबाबदार
काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बंगळूरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबुल केले, पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार काय झोपा काढत होते काय? असा संतप्त प्रश्न विचारून अजित पवारांनी याची जबाबदारी घेऊन राजीनामा …
Read More »
Marathi e-Batmya