राजकारण

मुख्यमंत्री शिंदेच्या भेटीनंतर शिंदे गट म्हणतो ते आमच्याकडे, तर खोतकर म्हणाले… मी अद्याप तसा निर्णय घेतलेला नाही

एकेकाळी उध्दव ठाकरे यांच्या जवळचे आणि विश्वासू म्हणून ओळखले जाणारे जालन्याचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी आज सोमवारी २५ जुलै रोजी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर एकनाथ शिंदे गटाकडून अर्जून खोतकर यांनी पाठिंबा जाहिर केल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसऱ्याबाजूला अर्जून खोतकर यांनी अद्याप मी तसा कोणताही निर्णय …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा बंडखोरांवर निशाणा, तुम्हाला माझे वडीलही चोरायचेत आणि पक्षही… एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरांवर केली टीका

शिवसेनेतील फुटीनंतर आता शिवसेना नेमकी कोणाची यावरून बंडखोर गटाचे मुख्यंत्री एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्यातील संघर्ष आता चांगलाच सुरु झालेला आहे. त्यातच निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या दोन्ही गटांना ८ ऑगस्टपर्यत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले. यापार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बंडखोर एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधत म्हणाले, तुम्हाला माझे …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, आता खरा भगवा कोणता? दाखवायची वेळ आलीय शिवडी येथील शाखेच्या उद्घाटनप्रसंगी केले सूचक वक्तव्य

सत्तास्थानी असताना शिवसेनेतील फुटीनंतर एकाबाजूला पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठकांचा सपाटा लावला आहे. तर दुसऱ्याबाजूला आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून राज्यातील विविध भागात जात महाराष्ट्राचा दौरा सुरु केला आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना कोणाची याचे आणि स्थानिक पातळीवरील शिवसैनिक कोणासोबत याबाबत उत्सुकता निर्माण झाली असताना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव …

Read More »

नाशिक-मालेगावच्या नगरसेवकांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेत व्यक्त केला ‘हा’ निर्धार ४० नगरसेवक उध्दव ठाकरे यांच्यासोबतच राहणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेच्या विरोधात बंड करत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकल्यानंतर अनेक आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटात जात आहेत. मात्र नाशिक आणि मालेगांव येथील नगरसेवकांनी मात्र शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेत आज मातोश्री येथील निवासस्थानी ठाकरे …

Read More »

मुलीवरील ‘त्या’ आरोपावरून स्मृती इराणी यांची काँग्रेस नेत्यांना नोटीस आरोप मागे घ्या लेखी माफी मागा

मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीवर गोव्यात अवैध मद्यालय आणि बीफ आणि पोर्क मासांचे जेवण त्यांच्या हॉटेलच्या ग्राहकांना देण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. आता या आरोपानंतर स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते पवन खेरा, जयराम रमेश, नीता डिसुजा …

Read More »

अक्कलकोट-मैंदर्गी मार्गावर एसटी अपघात; मुख्यमंत्री शिंदेंनी दखल घेत दिले ‘हे’ निर्देश ३५ प्रवासी जखमी, जखमींना ५० हजाराची मदत जाहीर

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातून पुण्याला येणाऱ्या राज्याच्या एसटी बसचा अपघात होवून १३ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना ताजी असतानाच आज सोलापूर जिल्ह्यात आणखी एक एसटी बसला अपघात झाला. मात्र सुर्देवाने या अपघातात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र ३५ प्रवासी जखमी झाले. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट-मैंदर्गी मार्गावर गाणगापूर येथील एसटी बसला …

Read More »

संजय राऊत म्हणाले, आमच्या लाऊडस्पीकरसमोर तुमच्या पिपाण्या टीकणार नाहीत.. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकत बंडखोर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असे भाजपाचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर भाजपाची पहिलीच प्रदेश कार्यकारणीची बैठक पनवेल येथे पार पडली. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना म्हणाले की, त्यांचे आणि राष्ट्रवादीचे आधीच ठरले …

Read More »

ब्राह्मण महासंघाचा सवाल; नेमके शरद पवार कोणते? १९७४ चे की कालचे… शिवशाहीर बा.म.पुरंदरे यांच्यावरील टीकेनंतर आनंद दवे यांचा सवाल

शिवचरित्र लिहीण्यावरून आणि त्यातील एकांगी लेखनावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवशाहिर बाबासाहेब म. पुरंदरे यांच्यावर टीकेची झोड उठवित धादांत खोटा इतिहास सांगणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांची भाषणं आणि लेखनाइतका अन्याय शिवछत्रपतींवर दुसऱ्या कुणीही केला नसल्याचे वक्तव्य केले. तसेच, शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांचे योगदान काय? …

Read More »

मंगळवारी २६ जुलै रोजी मुंबईसह राज्यभरात काँग्रेसचा ‘सत्याग्रह’ सोनियाजी गांधींना चौकशीच्या नावाखाली हुकूमशाही मोदी सरकारकडून नाहक त्रास !: नाना पटोले

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार विरोधकांना संपवण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणांचा वारेमाप दुरुपयोग करत आहे. मोदी सरकारच्या या दहपशाहीला काँग्रेस पक्ष भीक घालत नाही. सोनियाजी गांधी आजारी असून वयाच्या ७० व्या वर्षी त्यांना चौकशीच्या नावाखाली नाहक त्रास दिला जात आहे. मोदी सरकारच्या या हुकूमशाही विरोधात काँग्रेस पक्ष मंगळवार २६ जुलै रोजी पुन्हा …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, हिंदुत्व विचारासाठी सत्ता परिवर्तन, पण… भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत प्रतिपादन

हिंदुत्व विचाराच्या रक्षणासाठी राज्यात सत्ता परिवर्तन झाले असून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार भाजपा बरोबर आले आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पनवेल येथे भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या समारोप प्रसंगी करत ते पुढे म्हणाले, जरी सरकार राज्यात आलेले असले तरी सर्वांच्याच अपेक्षा पूर्ण होतील असे नाही. अनेकांना …

Read More »