महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सुधारणावादी परंपरेत १९०५ ते १९५६ असे सतत पाच दशके ज्यांनी समाज सुधारणा घडवून आणल्या, त्या कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची आज जयंती.भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या-नागड्यांना वस्त्र,गरीब मुला -मुलींना शिक्षण, बेघरांना आसरा, दिव्यांगांना औषधोपचार, बेकारांना रोजगार, पशुपक्षी -मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण-तरुणींचे लग्न, दुःखी व हतबल असणाऱ्यांना हिम्मत …
Read More »राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात भारतीय सेनेची मानवंदना आणि शिवरायांच्या जयघोषाने महाराष्ट्र सदन दुमदुमले
‘जय भवानी, जय शिवाजी’चा गगनभेदी जयघोष, ढोल-ताशांचा गजर, तुतारींचा निनाद आणि शाहिरी पोवाड्यांच्या साथीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज देशाच्या राजधानीत अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी भारतीय सेनेच्या तुकडीने छत्रपती शिवाजी महाराजांना विशेष मानवंदना दिली. दिल्लीतील शिवजयंती राष्ट्रोत्सव समितीतर्फे कस्तुरबा गांधी मार्गस्थित नवीन महाराष्ट्र सदनात सोहळ्याचे आयोजन करण्यात आले …
Read More »कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंधासाठी अंतर्गत समिती स्थापन करणे अनिवार्य कार्यालयात अंतर्गत समिती स्थापन न केल्यास ५० हजार दंड
दहापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत असलेल्या राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच खासगी आस्थापनांमध्ये महिलांच्या लैगिक छळ प्रतिबंधासाठी ‘अंतर्गत समिती’ स्थापन करणे बंधनकारक असून, याचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांनी दिली. अंतर्गत समिती स्थापन न केल्यास संबंधित मालक किंवा प्रमुखांवर ५० हजार …
Read More »भारत-दक्षिण आफ्रिका गुवाहाटी कसोटीतून शुभमन गिल बाहेर, ऋषभ पंत कर्णधार
भारताचा कर्णधार शुभमन गिल गुवाहाटी येथे होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला कर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे. कोलकाता कसोटीदरम्यान गिलला मानेला दुखापत झाली आणि त्याला निरीक्षणासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तो बुधवारी संघासह गुवाहाटी येथे पोहोचला परंतु गुरुवारी बरसापारा स्टेडियमवर होणाऱ्या मैदानी नेट …
Read More »पॉप्युलेशन ऑफ इंडिया मते, भारताची लोकसंख्या विषयक आव्हाने, प्रामुख्याने तीन महिलांकडून नसबंदी ऐकवजी गर्भ निरोधक गोळीकडे वळले पाहिजे, पुनरोत्पादन ही सामायिक जबाबदारी
पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडिया या स्वयंसेवी संस्थेने लोकसंख्या वाढ किंवा प्रजननक्षमतेत घट यावरील भीतीमुळे निर्माण होणाऱ्या वादविवादांपासून दूर जाण्याचे आवाहन केले आहे. त्याऐवजी महिला, तरुण आणि वृद्धांसाठी प्रतिष्ठा, हक्क आणि संधींवर केंद्रित धोरणे आखण्याची मागणी केली आहे. शुक्रवारी (११ जुलै २०२५) जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आयोजित निवेदनात, स्वयंसेवी संस्थेने असे प्रतिपादन …
Read More »आणि बुद्ध हसलाः राजकारणातही बुद्धाचा असा संदर्भ या एका सांकेतिक वाक्याने अमेरिकालाही दिला होता चकमा
जगाच्या प्राचीन इतिहासात आणि दस्तुरखुद्द भारतातही या देशाची मूळ ओळख ही बुद्धाचा देश म्हणून अशीच आहे. येथील अनेक प्राचीन मंदिरांत आणि अनेक प्राचीन म्हणून ओखळल्या जाणाऱ्या मंदिराच्या खाली बौध्द लेणी किंवा बौद्ध विहारांचे अवशेष मिळतात. इतकेच काय अनेक प्राचीन हिदू देवदेवतांच्या मंदिरावरील घुमट हे बौध्द विहारांची आठवण करून देतात. इतकेच …
Read More »डॉ बाबासाहेब आंबेडकरः आंबेडकरवादी विचारांचे सामाजिक प्रतिबिंब आणि सद्यस्थिती ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांच्या बारामती येथील राज्यस्तरीय राजकिय परिषदेतील भाषणाचा संपादित भाग
सर्वप्रथम आंबेडरवादी विचार काय आहेत हे समजून घेतले पाहिजे. अर्थात मर्यादित वेळेत जे मी मांडणार आहे ते काही परिपूर्ण आंबेडकरवादी विचार असे म्हणता येणार नाही. आंबेडकरवादी विचाराची फार मोठी व्याप्ती आहे. माणूस, समाज, देश डआणि जग व्यापून टाकणारा विचार एका तासात मांडणे केवळ अशक्य. आणि त्याही पेक्षा तो मांडण्याची माझीही …
Read More »डॉ बाबासाहेब आंबेडकर पुस्तकांसाठी घर बांधणारे महामानव….त्यांचा समाज जागा म्हणून ते झोपले १३४ व्या डॉ आंबेडकर यांच्या निवडक घटनांवर खास लेख
देशातील कोट्यावधी मुक्या लोकांना कंठ देणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३४ वी जयंती, या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या आयुष्यातील दोन मोठ्या घटनांवर अधून मधून कधी तरी चर्चा होते. पण त्याची दखल म्हणावी तशी यापूर्वीचे राजकारणी आणि आताही राज्यातील सत्ताधानी असलेले काय किंवा विरोधात असलेले काय किंवा स्वतःला दलित नेते म्हणून …
Read More »शाहू, फुले, आंबेडकर आठवताना…आजच्या हंटर कमिशनला भिडायला हवे शाहु-फुले-आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर डॉ प्रदिप आवटे यांचा खास लेख
आपण बोलताना महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा असे अगदी नेहमीच म्हणून जातो. या तिघांच्याही जीवनकार्यातील एक गोष्ट मला नेहमी ठळकपणे जाणवते. संस्थानिक असणा-या शाहू महाराजांनी त्या काळी त्यांच्या एकूण वार्षिक बजेटपैकी सुमारे २२ टक्के निधी हा शिक्षणासाठी खर्च केला. महात्मा फुले यांनी मुलींसाठीची पहिली शाळा तर काढलीच पण त्याशिवाय शूद्र …
Read More »ज्ञानासाठी, विचारासाठी, परिवर्तनासाठी — ‘समष्टी’चा नवा उजेड… समष्टी पुरस्कार जाहीर जावेद अख्तर, संदिप तामगाडगे, राजू परुळेकर, डॉ. श्यामल गरूड, डॉ. अमोल देवळेकर, आणि एड. दिशा वाडेकर यांना अवार्ड जाहिर
विचार, विद्रोह, शब्द, संवेदना आणि कृती यांचा संगम घडवणाऱ्या समष्टी फाउंडेशनच्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांची यंदाची घोषणा करण्यात आली आहे. विचारविश्वातील ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव यांना ‘सत्यशोधक उपाधी’ प्रदान करण्यात येणार आहे. समष्टी पुरस्कारांची यादी सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्यांना मानवंदना आहे. समष्टी म्हणजे फक्त पुरस्कार नव्हे — तो एक वैचारिक सोहळा …
Read More »
Marathi e-Batmya