मुंबई : प्रतिनिधी खर्डा (जि. अहमदनगर) येथील नितीन आगे या युवकाच्या हत्येप्रकरणी १३ साक्षीदार फितूर झाल्याने या प्रकरणातील ९ आरोपी निर्दोष सुटले. याबाबत राज्य सरकार अतिशय गंभीर असून फितूर साक्षीदारांवर कारवाई होण्यासाठी अहमदनगर सत्र न्यायालयात दाद मागणार आहे. तसेच या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडून …
Read More »अखेर अनेक वर्षानंतर चार आदिवासी पाडे सोलर दिव्यांमुळे झाले प्रकाशमय वणीचा, चाफ्याचा, केल्टी पाडा येथे बायोटॉयलेटची व्यवस्था
मुंबई : प्रतिनिधी मागील अनेक वर्षापासून आरे कॉलनीतील आदीवासी पाड्यांमध्ये वीज, पिण्याचे पाणी आणि सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात येत होती. यावर अनेक वेळा विधिमंडळाच्या अधिवेशनातही प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. अखेर गृहनिर्माण मंत्री रविंद्र वायकर यांच्या प्रयत्नातून या चार आदिवासी पाड्यांच्या परिसरात तब्बल २७ सोलर दिवे, तीन आदिवासी …
Read More »आगे खूनप्रकरण सरकारवर उलटू नये यासाठी भाजपची पळापळ मुणगेकरांनी भेट घेण्याआधीच खा. साबळेंनी घेतली नितीनच्या आईवडीलांची भेट
मुंबई : प्रतिनिधी अहमदनगर जिल्ह्यातील दलित नितीन आगे खून प्रकरणी सर्व साक्षीदार फितूर झाल्याने आरोपींची निर्दोष सुटका झाली. त्यामुळे राज्य सरकारच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मात्र नितीनच्या खून प्रकरणात न्याय मिळावा यासाठी त्याच्या आई-वडीलांनी थेट मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्याचा निर्णय घेतला. परंतु यामुळे दलित समाजाचा रोष राज्य सरकारवर निर्माण …
Read More »समुद्र आणि समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी धोरण तयार करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी मुंबईला लागून असलेल्या समुद्र आणि समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता राखण्यासाठी अफरोज शेख हे मोठे काम करत आहेत. त्यांच्याकडून सर्वांगिन स्वच्छता राखण्यासाठी एक धोरण तयार करण्यात येत आहे. शेख यांच्याकडून धोरण राज्य सरकारला सादर केले जाईल. त्यानंतर त्यात आणखी संशोधन करून त्या शिफारसींचा समावेश धोरणात करून राज्य सरकार समुद्र …
Read More »अर्धातास आधी विद्यार्थ्यांनी परिक्षा हॉलमध्ये पोहचणे गरजेचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे नवे फर्मान
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ताण विरहीत परिक्षा देता यावी याकरीता पेपर सुरु होण्याच्या आधी अर्धातास परिक्षा हॉलमध्ये उपस्थित रहावे लागणार असल्याचे नवे तुघलकी फर्मान राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काढत बसला उशीर झाला, वाहन मिळाले नाही म्हणून जरी कोणी उशीराने आले तरी त्याला परिक्षेला …
Read More »६ महिन्यात महाराष्ट्र प्लॅस्टीक मुक्त करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई: प्लॅस्टीक कचऱ्याचा प्रश्न गहन बनत चालला अाहे. तसेच त्याचा परिणाम पर्यावरणावरही होत आहे. त्यामुळे राज्यातील पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी राज्यात सहा महिन्यात प्लॅस्टिकवर पूर्णपणे बंदी आणून, पर्यायी व्यवस्था करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राष्ट्रीय हरित लवाद व पर्यावरण विभागातर्फे एनसीपीएमध्ये आयोजित राष्ट्रीय पर्यावरण परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री …
Read More »
Marathi e-Batmya