मराठी ई-बातम्या टीम साधारणत: दोन वर्षापूर्वी राज्यातील पहाटेच्या सत्तांतराच्या नाट्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ आमदार हरयाणातील गुडगांव येथील एका हॉटेलमध्ये भाजपाने लपवून ठेवले होते. त्यांच्यावर कडेकोट पहारा होता. परंतु तशाही कडेकोट पहाऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या आमदारांना हॉटेलमधून सोडवून आणणारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय विद्यार्थी सेलची अध्यक्षा सोनिया दुहन हीचा राष्ट्रवादी काँग्रेसने …
Read More »मोठी बातमी: राज्यपालांनी केली महाविकास आघाडीच्या “या” महत्वपूर्ण विधेयकावर सही ओबीसी आरक्षणाशिवाय आता निवडणूका होणे शक्य नाही
मराठी ई-बातम्या टीम ओबीसी आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यातील राज्य सरकारसह सर्वच पक्षांनी आरक्षणाशिवाय निवडणूका न घेण्याची भूमिका घेत तसे विधेयक विधिमंडळात पारीत केले. मात्र या विधेयकावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सही करणार की नाही याबाबत शंका उपस्थित करण्यात येत होती. परंतु अखेर त्या विधेयकावर सही केल्याची माहिती राज्याचे …
Read More »निवडणूकीचा असाही सोस,विवाहित तरूणाने शहरात लावले “बायको पाहिजे”चे बॅनर औरंगाबादेत पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तरूणाचे असेही धाडस
मराठी ई-बातम्या टीम गेल्या काही वर्षापासून राज्यातील तरूणांना सहज श्रीमंत आणि मान सन्मान मिळविण्यासाठी राजकिय क्षेत्राचे चांगलेच आकर्षण निर्माण झाले आहे. त्यातच आगामी महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर अनेक जणांकडून स्वत:ला निवडणूक आयोगाच्या नियमात फिट बसण्यासाठी आणि पक्षाच्या पसंतीस उरण्यासाठी अनेक क्लृपत्या लढवित असताना अनेकदा पाहिले आहे. मात्र स्वत:ला लॉकडाऊन काळात मुल …
Read More »मोदी सरकारने पेगॅसिस सॉफ्टवेअर खरेदी केल्याचा न्युयॉर्क टाईम्सचा गौप्यस्फोट: मुळ बातमी वाचा देशाच्या राजकारणात पडसाद
मराठी ई-बातम्या टीम मागील काही वर्षापासून देशातील राजकिय नेत्यांबरोबरच पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्ये यांच्यावर मोदी सरकारने पेगॅसीस सॉफ्टवेअरचा वापर करत पाळत ठेवल्याचा आरोप अनेक राजकिय नेत्यांकडून आणि द वायर या संस्थेने इव्हेस्टीगेटीव्ह जर्नालिझमच्या माध्यममातून उघडकीस आणला. त्यानंतर न्युयॉर्क टाईम्सने यासंदर्भात वृत शुक्रवारी प्रसारीत केले. त्यानंतर भारतीय राजकारणात याचे पडसाद उमटले आहेत. …
Read More »उपमुख्यमंत्री अजित पवारांचे “ते” वक्तव्य आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पावसाळी अधिवेशनात निलंबित आमदारांबाबत योग्य निर्णय घेण्याची विनंती केली
मराठी ई-बातम्या टीम भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन झाल्यानंतर त्या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे पुर्नविचारार्थ दाद मागितली का असा सवाल या आमदारांना केला. त्यावर या १२ आमदारांच्यावतीने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र लिहित दाद मागितली. त्यावेळी सुरु असलेल्या अधिवेशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी …
Read More »पदोन्नतीतील आरक्षणप्रश्नी न्यायालयाचा पूर्वीच्या अटींना शिथिलता देण्यास नकार पण अंतिम कालावधीचा निर्णय राज्यांनीच ठरवायचा आहे
मराठी ई-बातम्या टीम सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती आणि जमातीमधील नागरीकांना पदोन्नतीत आरक्षण देण्यासंदर्भातचा निर्णय राज्य सरकारवर जरी सोपविण्यात आलेला असला तरी यासंदर्भात यापूर्वीच नागराजन खटल्यावरील निकाल देताना घातलेल्या अटीमध्ये शिथिलता देण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने आज नकार दिला. यासंदर्भात जर्नेल सिंग विरूध्द लच्मी नरेंन गुप्ता या याचिकेवर सुणावनी देताना …
Read More »सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या कायद्याच्या आधारे विधासभेचा निर्णय बेकायदेशीर ठरविला? जाणून घ्या ६० दिवसांपेक्षा जास्त काळ निलंबित करता येत नाही
मराठी ई-बातम्या टीम महाराष्ट्र विधानसभेने त्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्याचा घेतलेला निर्णय हा बेकायदेशीर असून ६० दिवसापेक्षा जास्त काळ निलंबित केल्याने अनेक कायदेशीर बाबी उपस्थित होत असल्याने विधानसभेने घेतलेला निर्णय हा बैकायदेशीर असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने आज शुक्रवारी दिला. ओबीसी प्रश्नी विधानसभेतील चर्चेदरम्यान झालेल्या वादावादीचे …
Read More »राज्य सरकारचा मोठा निर्णय: आता या दुकानातून वाईन मिळणार अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली माहिती
मराठी ई-बातम्या टीम मागील काही महिन्यापासून राज्यातील जनरल स्टोअर, सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी देण्याबाबतचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत होता. त्यानुसार आज अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेत राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर १००० चौरस फुटाच्या दुकानातच वाईन …
Read More »राज्यघटना बनविताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली? डॉ. आंबेडकरांनी दिले हे उत्तर राज्यघटनेबाबत माहिती देणारे डॉ.आंबेडकरांचे संसदेतील पहिले भाषण
मराठी ई-बातम्या टीम २६ जानेवारी १९५० साली भारत देश हा सार्वभौम अर्थात प्रजासत्ताक देश म्हणून उदयाला येत भारतीय राज्य घटनेची अंमलबजावणीस सुरुवात झाली. या दिवसापासून केंद्र सरकार, राज्य सरकार, देशाच्या नागरीकांचे हक्क, न्याय व्यवस्था आणि संपूर्ण भारत देशाला एकसंध जोडून ठेवणाऱ्या सामयिक कायद्यांच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली. मात्र हा राज्यघटनेचा प्राथमिक …
Read More »आणि अजित पवारांच्या “त्या” वक्तव्याने राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा मुद्दा निकाली ? फडणवीसांवरील टीकेला उत्तर देताना अजित पवारांची स्पष्टोक्ती
मराठी ई-बातम्या टीम मागील अनेक महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा उत्तराधिकारी कोण याबाबतच्या चर्चा सातत्याने राजकिय वर्तुळात सुरु असताना याविषयीचा उलघडा दस्तुरखुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांनीच केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्ली आणि महाराष्ट्रातील नेतृत्वाची सरळसरळ विभागणी झाल्याचे स्पष्ट झाले. भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र …
Read More »
Marathi e-Batmya