पंतप्रधान किसान सन्मान निधी व राज्याची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये शेतक-यांचा समावेश होण्यासाठी शासन केंद्राकडे पाठपुरावा करत आहे असल्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. पंतप्रधान किसान सन्मान निधी व राज्याची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेपासून राज्यातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकरी लाभापासून वंचित आहेत. तरी या …
Read More »डॉ पंकज भोयर यांची ग्वाही, किडनी घोटाळ्यातील आरोपींना मोक्का लावणार बेकायदेशीर सावकारांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील सावकारांच्या कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या एका शेतकऱ्याला त्याची किडनी विकण्यास भाग पाडल्याच्या खळबळजनक प्रकरणाचे विधानसभेत पडसाद उमटले. या गंभीर घटनेनंतर, राज्य सरकारने बेकायदेशीर सावकारांविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे आणि आरोपींवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लागू करण्याची आणि त्यांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या …
Read More »एकनाथ शिंदे यांचे भावूक उद्घगार, अजितदादांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच खरी श्रद्धांजली अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक
लाखांचा पोशिंदा जावा आणि लाखो लोक अनाथ व्हावेत, अशीच काहीशी अवस्था अजितदादांच्या जाण्याने झाली आहे. दादा, राजकारणात आपण घेतलेले अनेक निर्णय अचूक होते हे जनतेच्या न्यायालयाने सिद्ध केले आहे, पण तुमचा हा जगाचा निरोप घेण्याचा निर्णय मात्र चुकला आहे. तो मागे घ्या आणि परत या, अशा भावूक शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ …
Read More »राज्यपाल यांची ग्वाही, पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि जनकल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीवर शासनाचा भर मुलभूत सुविधा, सीमावाद, उद्योग, शेती, शिक्षण व सांस्कृतिक वारसा संवर्धनापर्यंत शासनाचा व्यापक दृष्टीकोन
राज्याची अर्थव्यवस्था २०४७ पर्यंत ५ ट्रिलीयन डॉलर्सपर्यंत वाढविण्यासाठी राज्य शासन कृतिशिल आहे. पायाभूत सुविधा, गुंतवणूक, आणि जनकल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर राज्य शासनाचा भर आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडल्या जाणाऱ्या विधेयकांवर विधीमंडळ सदस्यांनी विधायक चर्चा करावी, असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज केले. राज्य विधानमंडळाच्या २०२६ या वर्षातील पहिल्या अधिवेशनाची सुरूवात राज्यपाल अभिभाषणाद्वारे झाली, त्यावेळी राज्यपाल देवव्रत बोलत होते. विधानमंडळात …
Read More »उद्धव ठाकरे यांची भावना, अजित दादा सारखा उत्तम, दिलदार मित्र गमावला अर्थसंकल्पिय अधिवेशाच्या पहिल्या दिवशी अजित पवार यांना वाहिली श्रध्दांजली
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. मात्र आजही अजित पवार गेले याचे वास्तव अद्यापही वाटत नाही. परंतु निसर्ग नियमानुसार अजित पवार यांच्या मृत्यू झाला हे कटू सत्य स्विकारण्याशिवाय पर्याय नाही. आज पासून अर्थसंकल्पिय अधिवेशऩाला सुरूवात झाली. प्रथे प्रमाणे विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषदेत अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक …
Read More »एकनाथ शिंदे यांचे विरोधकांना आवाहन, ‘सभागृहात या, पायऱ्यांवर आंदोलन नको’ स्थगिती नव्हे तर राज्याला प्रगतीकडे नेणारे सरकार
साडेतीन वर्षात राज्य सरकारने केलेल्या कामांचा आढावा घेत राज्यातील महायुती सरकार हे स्थगिती सरकार नसून प्रगती सरकार असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतला. यावेळी बोलताना, दावोस मध्ये झालेले ३० लाख कोटींचे औद्योगिक करार त्यातून ४० ते ५० …
Read More »प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींना सवाल, एपस्टीन फाईलला घाबरले? लोकसभा कामकाजातून मोदी यांची उपस्थिती झाली कमी
काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा कामकाजातील अनुपस्थितीवरून सरकारवर जोरदार टीका केली आणि विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना सरकार टाळत आहे का, असा सवाल केला. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी आज राज्यसभेत राहुल गांधी यांना ‘भोळे’ म्हटल्याबद्दल प्रतिक्रिया देताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, विरोधी पक्षनेत्याला …
Read More »देश के दुश्मनः काँग्रेस नेते राहुल गांधी आणि भाजपाचे रवनीत सिंह बिट्टू यांच्यात वाद शीखांबद्दल आणि त्या वक्तव्यवरून वाढला वाद
बुधवारी संसदेच्या आवारात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि त्यांचे माजी सहकारी तथा केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक झाली, ज्यामुळे दिवसाच्या कामकाजापूर्वी तणाव वाढला. हे शाब्दिक युद्ध अधिवेशनाच्या सुरुवातीपूर्वी विरोधकांच्या आंदोलनादरम्यान घडले. गांधींनी, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये सामील झालेल्या काँग्रेसच्या तीन वेळा खासदार राहिलेल्या रवनीत बिट्टू …
Read More »राहुल गांधी यांचा गंभीर आरोप, पंतप्रधान मोदी कॉम्प्रमाईज्ड झालेत संसदेत गदारोळ, काँग्रेसच्या ८ खासदारांना केले निलंबित
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांच्या अप्रकाशित ‘आत्मचरित्रा’चा हवाला देणाऱ्या एका लेखाची प्रत प्रमाणित केल्यानंतर मंगळवारी लोकसभेत पुन्हा एकदा गदारोळ झाला. यामुळे सत्ताधारी भाजपासोबत पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला आणि पीठासीन अधिकाऱ्याला कामकाज तहकूब करण्यास भाग पडले. या संघर्षामुळे जोरदार शाब्दिक चकमकी झाल्या, भाजपा खासदारांनी …
Read More »आर्थिक सर्व्हेक्षणात इशारा, डिजीटल व्यसनासंदर्भात व्यक्त केली चिंता मानसिक आरोग्याच्या आव्हानांमध्ये झाली वाढ
गुरुवारी संसदेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये, भारतात, विशेषतः मुलांमध्ये आणि किशोरांमध्ये, डिजीटल व्यसन आणि स्क्रीन-संबंधित मानसिक आरोग्य आव्हानांमध्ये झालेल्या तीव्र वाढीकडे लक्ष वेधले आहे. हा कल चिंताजनक असल्याचे वर्णन करत, अहवालात असा इशारा देण्यात आला आहे की, स्मार्टफोन, सोशल मीडिया, गेमिंग आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा अतिवापर कल्याण, शिकण्याचे परिणाम …
Read More »
Marathi e-Batmya