राज्यातील उद्योग गुजरातला पळवणून नेण्यावरून मध्यंतरीच्या काळात अनेक आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेल्याने महाराष्ट्राताली उत्पन्न कमी होत नाही असे राजकिय विधान करत उद्योगाबाबत आजही महाराष्ट्र एक नंबरवर असल्याचा दावाही केला होता. मात्र राज्याच्या आर्थिक सर्व्हेक्षण अहवालात महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवणून नेल्यानंतर महाराष्ट्रातील दरडोई उत्पन्नात …
Read More »