उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली आणि हर्षिल परिसरात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या भूस्खलन व पुरस्थितीत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. या पर्यटकांना जॉली ग्रँड विमानतळ आणि मताली कॅम्प येथे आणण्यात आले असून ते सुखरूप आहेत. उर्वरित एक पर्यटक श्रीमती कृतिका जैन यांचा शोध अद्याप सुरू असून त्यासाठी संबंधित …
Read More »राज्य सरकार उत्तराखंडमधील पर्यटकांच्या संपर्कात; १२० पर्यटकांशी संवाद राज्यातील ३१ पर्यटकांच्या संपर्कासाठी मुख्य सचिव राजेश कुमार यांनी साधला उत्तराखंडच्या मुख्य सचिवांशी संपर्क
उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील विविध भागात १५१ पर्यटक अडकलेले असल्याची माहिती नागरिक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि संबंधित यंत्रणेकडून प्राप्त झाली आहे. त्यापैकी १२० पर्यटकांशी संपर्क झाला असून ते आयटीबीपी कॅंम्पमध्ये सुरक्षित आहेत. उर्वरित ३१ पर्यटकांशी संपर्क साधण्यासाठी मुख्य सचिव राजेश कुमार यांनी …
Read More »उत्तराखंडमध्ये अडकलेल्या भाविक, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुढाकार राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून, प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्रात सुखरूप आणणे हीच प्राथमिकता
उत्तराखंड राज्यात उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या ढगफुटीच्या घटनेमुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना राज्यात सुखरूप परत आणण्यासाठी राज्यसरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तराखंड राज्याचे सचिव (वित्त) दिलीप जवळकर,पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) निलेश भरणे यांच्याशी संपर्क साधून महाराष्ट्रातील पर्यटकांना तातडीने आवश्यक ती मदत …
Read More »उत्तराखंड मध्ये मानसी देवी मंदिरात चेंगराचेंगरीः आठ जणांचा मृत्यू मृतांमध्ये १२ ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्तींचा समावेश, तर ३० जण जखमी
रविवार (२७ जुलै २०२५) सकाळी उत्तराखंडमधील हरिद्वार येथील मानसा देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत आठ जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे ३० जण जखमी झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की मंदिराच्या पायऱ्यांच्या मार्गावर मोठी गर्दी जमली होती आणि वीज तार तुटल्याची अफवा पसरल्याने भाविकांमध्ये घबराट निर्माण झाली. मृत्यू झालेल्यांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तराखंडमधील …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा सवाल, वनीकरणासाठी निधी अयोग्य कारणासाठी का वापरला? वनीकरणासाठीच्या पैशातून आयफोन, लॅपटॉपची खरेदी
देशभरातील हरित आच्छादन सुधारण्यासाठी असलेल्या कॅम्पा (भरपाई वनीकरण निधी व्यवस्थापन आणि नियोजन प्राधिकरण) निधीच्या कथित गैरवापराची गंभीर दखल घेत, सर्वोच्च न्यायालयाने आज उत्तराखंडच्या मुख्य सचिवांना हे निधी अयोग्य कारणांसाठी (आयफोन, लॅपटॉप इत्यादी खरेदीसह) का वापरण्यात आले हे स्पष्ट करण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाने पुढे अशीही विचारणा केली की, “कॅम्पा निधीचा …
Read More »उत्तराखंड हिमस्खलनात आणखी ३ जणांचे मृतदेह सापडलेः एक जण अद्याप बेपत्ता मृतांची संख्या आठवरः घटनास्थळी एकूण ५४ कामगार
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात शुक्रवारी सीमा रस्ते संघटनेच्या (बीआरओ) प्रकल्पाच्या ठिकाणी झालेल्या हिमस्खलनात आणखी तीन मृतदेह सापडले आहेत आणि एक कामगार अजूनही बेपत्ता आहे, असे लष्कराने रविवारी सांगितले. यामुळे या घटनेतील मृतांची संख्या आठ झाली आहे. हिमस्खलन झाले तेव्हा घटनास्थळी ५४ कामगार होते. लेफ्टनंट कर्नल मनीष श्रीवास्तव म्हणाले, “शेवटच्या माणसाचा शोध …
Read More »उत्तराखंडमध्ये हिमस्खलनः चार जखमी कामगारांचा मृत्यू बीआरओच्या छावणीवर हिमस्खलन, लष्कराच्या हेलिकॉप्टरची मदत
उत्तराखंडमधील बद्रीनाथमधील माना गावाजवळील उंचावरील सीमा रस्ते संघटनेच्या (बीआरओ) छावणीवर हिमस्खलन झाल्यानंतर, लष्करी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या इतरांसह किमान चार जखमी कामगारांना मृत घोषित करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय लष्कराने शनिवारी दिली. उर्वरित पाच कर्मचाऱ्यांना वाचवण्याचे काम सध्या सुरू आहे. सुटका केलेल्या कामगारांना गंभीर आरोग्यसेवेसाठी जोशीमठ येथे नेण्यासाठी एकूण …
Read More »उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदाः मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले, बहिणींच्या संरक्षणासाठी समान नागरी कायदा लागू असता तर श्रद्धा वालकरची हत्या झाली नसती
उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू करताना, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोमवारी सांगितले की, देशात लागू होणाऱ्या या प्रकारच्या कायद्याचे उद्दिष्ट म्हणजे २०२२ मध्ये दिल्लीत एका महिलेच्या तिच्या लिव्ह-इन पार्टनरने केलेल्या हत्येसारखे गुन्हे पुन्हा घडू नयेत. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, यूसीसी अर्थात समान नागरी कायदातंर्गत लिव्ह-इन रिलेशनशिपची अनिवार्य …
Read More »उत्तराखंडमध्ये टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळून १२ जणांचा मृत्यू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मदत जाहिर
उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात शनिवारी २६ प्रवाशांना घेऊन जाणारा टेम्पो ट्रॅव्हलर खोल दरीत कोसळल्याने १२ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात १६ जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हे वाहन रस्त्यावरून घसरले आणि बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावरील अलकनंदा नदीच्या काठावर सुमारे २५० मीटर घसरले. बचावकार्य सुरू करण्यात आले …
Read More »सर्वोच्च न्यायालयाने पतंजलीचा माफीनामा स्विकारण्यास दिला स्पष्टपणे नकार
पतंजलीचे सहसंस्थापक बाबा रामदेव आणि व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांची बिनशर्त माफी स्वीकारण्यास सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर २०२३ मध्ये स्वयंघोषित योगगुरूला मनाई करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या हमीपत्राचे उल्लंघन करून वैद्यकीय उत्पादनांची जाहिरात केल्याबद्दल नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने २७ फेब्रुवारी रोजी पतंजली आयुर्वेदचे स्वंयघोषित योगगुरु रामदेव आणि बाळकृष्ण यांच्या विरोधात अवमान …
Read More »
Marathi e-Batmya