अमेरिकेत अवैधमार्गाने घुसखोरी करणाऱ्या १०४ भारतीयांना अमेरिकेने परत भारतात पाठवले. अशा घुसखोरी करणाऱ्या १०४ भारतीयांना अमेरिकेने सी-१७ विमानाने अमृतसर येथील श्री रविदास आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणून सोडले. यावेळी १०४ भारतीयांच्या हाती तर काही जणांच्या पायात बेड्या घालून विमानातून बसविण्यात आले आणि त्याच स्थितीत भारतीय विमानतळावर सोडण्यात आले. त्याच पडसाद आज संसदेत …
Read More »महाराष्ट्र हे भौगोलिकदृष्ट्या गुंतवणुकीस सर्वाधिक योग्य परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे गौरवोद्गार
जागतिक उद्योगक्षेत्राबरोबरच, जागतिक नेत्यांचाही भारता विषयीचा विश्वास वाढल्यामुळे भारताची प्रतिमा आणि प्रतिष्ठा स्पष्ट झाली असून जागतिक उद्योगविश्व भारतात गुंतवणुकीसाठी उत्सुक आहे, यापेक्षा अन्य पुराव्याची गरज नाही. जेथे राज्य, केंद्र सरकार एकत्र काम करतात, तेथे उद्योगांची सहाजिकच पहिली पसंती असते. सुसज्ज सुविधांसोबतच महाराष्ट्र हे भौगोलिकदृष्ट्या गुंतवणुकीस सर्वाधिक योग्य राज्य असल्याची जागतिक …
Read More »पाकिस्तान-चीन बीआरआयच्या प्रकल्पाला भारताचा विरोध पाकव्याप्त काश्मीर ते चीन दरम्यानचा प्रकल्प
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) परिषदेत भारताने चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) च्या विरोधाचा जोरदार पुनरुच्चार केल्याने, पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी बुधवारी सदस्य राष्ट्रांना अशा कनेक्टिव्हिटी प्रकल्पांना “संकुचित राजकीय दृष्टीकोनातून” पाहू नये असे आवाहन केले. त्यांचे हे भाष्य भारताने या उपक्रमाला, विशेषत: पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधून जाणाऱ्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक …
Read More »एस जयशंकर यांचा दावा, मुंबई दहशतवादमुक्त…तर चीन प्रश्न नेहरूंची चूक
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने दहशवाद्यांविरोधात दिलेल्या कडव्या लढ्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई पूर्णपणे दहशतवाद मुक्त आहे. मोदी सरकारच्या धोरणांमुळे पाकव्याप्त काश्मीरही भविष्यात भारताचा भाग होईल, असा विश्वास परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी शनिवारी मुंबईत व्यक्त केला. पुढे बोलताना एस जयशंकर म्हणाले की, चीनने भारताचा भूभाग बळकावला तो १९५८ ते १९६३ …
Read More »एस जयशंकर यांच्या चीन क्लीन चीटवर काँग्रेस अध्यक्ष खर्गे, रमेश यांचा हल्लाबोल
दहशतवाद आणि अतिरेकी कारवाईंवर बोलताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला एकाबाजूला इशारा देताना मात्र काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या चीनी आक्रमणाच्या आरोपावर बोलताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी “चीनने आमची एकही जमीन ताब्यात घेतलेली नाही” असा खुलासा करत काँग्रेसचा आरोप फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र एस जयशंकर यांच्या या वक्तव्यावर …
Read More »
Marathi e-Batmya