केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे ततोतंत पालन करुन लोकांचा लोकशाही मुल्यांवरील, निवडणूक प्रक्रीयेवरील विश्वास वृध्दींगत करावा, पारदर्शी व भयमुक्त वातावरणात आगामी विधानसभा निवडणूक पार पाडण्यासाठी सर्वांनी दक्ष राहून समन्वयाने काम करावे. ज्या मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का राज्याच्या सरासरी मतदानाच्या टक्क्यांपेक्षा कमी आहे, त्याठिकाणची कारणे शोधून त्यावर मार्ग काढावा व मतदानाचा …
Read More »शरद पवार यांचा अंदाज, या तारखेला मतदान पार पडलेले असेल…. अकलूजमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला अंदाज
नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाचे तिन्ही आयुक्त मुंबई आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यावेळी राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहिता आणि निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर करतील अशी आशा सर्वसामान्य नागरिकांसह भाजपा आणि महायुतीतील पक्ष वगळता इतर राजकिय पक्षांच्या नेत्यांकडून आशा होती. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीवकुमार यांनी लेव्हल प्लेईंग …
Read More »राज्यातील महिला मतदारांच्या संख्येत तब्बल १० लाखाची वाढ तर १९.४८ लाख नवमतदार उंच इमारतींमध्ये एक हजार ११८ मतदान केंद्रांची सुविधा
महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुका पारदर्शकपणे निर्भय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या असून लोकशाहीच्या या उत्सवात महाराष्ट्रातील सर्व मतदारांनी विशेषतः शहरी भागातील मतदारांनी उस्फुर्तपणे सहभागी होत मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी येथे केले. हॉटेल ट्रायडंट येथे आगामी विधानसभा …
Read More »पुन्हा “लेवल प्लेईंग फिल्ड” निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेबाबत चुप्पी दोन दिवसीय दौऱ्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणूका कधी घेणार याचे उत्तर गुलदस्त्यात
मागील काही दिवसांपासून मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपासून ते गल्लीबोळात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत एकच चर्चा करत राज्यातील विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता कधी असा सवाल सातत्याने उपस्थित करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या तिन्ही आयुक्तांनी आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता आणि किती टप्प्यात घेणार याचा …
Read More »केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्य सचिव यांच्याकडे व्यक्त केली नाराजी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा
महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंह संधू यांचे शिष्टमंडळ महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहे. यावेळी केंद्रीय मुख्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, गृहमंत्रीच सुरक्षित नाही तर राज्यातील जनता कशी सुरक्षित असेल? रश्मी शुल्कांसारखे वादग्रस्त अधिकारी हटवा-काँग्रेसची मागणी
विधानसभेच्या निवडणुका निष्पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी वादग्रस्त व सरकारी पक्षाला मदत करणारे अधिकारी हटवले पाहिजेत. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुल्का यांची कारकिर्द संशयास्पद व वादग्रस्त आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावणे, विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग करणे यासारखे प्रकार त्यांनी केले असून त्यांच्यावर गुन्हेही दाखल झालेले आहेत. निवडणुका पारदर्शक व निष्पक्षपातीपणे पार …
Read More »पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची पदावरून तात्काळ हकालपट्टी करा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे मागणी
महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी कार्यरत असलेल्या रश्मी शुक्ला ह्या अत्यंत वादग्रस्त अधिकारी आहेत. शुक्ला यांची सेवा जून २०२४ रोजी समाप्त झाली असतानाही भाजपा युती सरकारने जानेवारी २०२६ पर्यंत त्यांना नियमबाह्य बढती दिली आहे. रश्मी शुक्ला यांची कार्यपद्धती अत्यंत वादग्रस्त पाहिली असून नियमबाह्य कामे करणे तसेच विरोधी पक्षांतील नेत्यांना धमकावण्याची कामे त्यांनी …
Read More »हरियाणा भाजपा प्रदेशाध्यक्षाने पत्र लिहिताच निवडणूक आयोगाने निवडणूकीची तारीख बदलली अमोस अमावस्या निमित्त तारीख बदलली
पाचवर्षी हरियाणा आणि महाराष्ट्राची निवडणूक एकदम घेण्यात आली. परंतु यावेळी महाराष्ट्र विधानसभेची मुदत पूर्ण होण्यास आणि महाराष्ट्रात सणासुदीचे दिवस असल्याचे कारण पुढे करत केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका दिवाळीत घेण्याचे संकेत दिले. तसेच हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीरच्या निवडणूका एकत्रित घेत असल्याचे जाहिर केले. या घोषणेला काही दिवसांचा अवधी …
Read More »शरद पवार यांचा टोला, … महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होत नाही हा विरोधाभास शांतता व सामंज्यस राखावे
बांग्लादेशमध्ये सत्तांतर झालं. त्या अगोदर मोठा उठाव झाला. परंतु, त्याचे परिणाम महाराष्ट्रात उमटतील, असं कधी वाटले नव्हते. याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. पण आज समाजातील सर्व घटकांमध्ये एकवाक्यता आणि सामंजस्याची आवश्यकता आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूर मध्ये पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले …
Read More »केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हरयाणा व जम्मू आणि काश्मीरचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झारखंड आणि महाराष्ट्राचा निवडणूक कार्यक्रम एकत्रित जाहिर करण्याची शक्यता
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीनंतर चार राज्यातील विधानसभा निवडणूका एकदमच होतील अशी अटकळ बांधली जात असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीवकुमार यांनी हरयाणा व जम्मू काश्मीर राज्यातील विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम आज जाहिर केला. मागील काही वर्षापासून जम्मू आणि काश्मीर राज्याची विधानसभा बरखास्त करण्यात आल्यानंतर तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली …
Read More »
Marathi e-Batmya