Tag Archives: कोण गेलं याची चिंता करू नका

शरद पवार यांचे आवाहन, कोणं गेलं याची चिंता करू नका, ५० टक्के महिलांना निवडूण आणा तुमच्या कष्टामुळे आज आपण २६वा वर्धापन दिन साजरा

दोन-तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे. त्यात ५० टक्के महिलांना संधी द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या २६ वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवार मार्गदर्शन करताना बोलत होते. शरद पवार बोलताना म्हणाले की, मुलींना संधी मिळाल्यानंतर …

Read More »